शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

उष्णतेची लाट कायम

By admin | Updated: May 23, 2016 05:06 IST

विदर्भासह पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश व अन्य भागात उष्णतेची लाट कायम आहे़ रविवारी देशात पश्चिम राजस्थानमधील गंगानगर आणि चुरु येथे सर्वाधिक ४९़२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़

पुणे : विदर्भासह पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश व अन्य भागात उष्णतेची लाट कायम आहे़ रविवारी देशात पश्चिम राजस्थानमधील गंगानगर आणि चुरु येथे सर्वाधिक ४९़२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ राज्यात नागपूर येथे सर्वाधिक ४५़४ अशं सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी तसेच दक्षिण व ईशान्य भारतात अनेक ठिकाणी पाऊस झाला़ कोकण तसेच विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे़ पुढील दोन दिवसात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)नागपूर ४५़४, चंद्रपूर, वर्धा ४५, बह्मपुरी ४४़७, परभणी ४३़४, जळगाव ४३, अकोला व नांदेड ४२़५, यवतमाळ ४२़५, गोंदिया व मालेगाव ४२़४, अमरावती ४२, सोलापूर ४१़४, बुलढाणा ४०़७, औरंगाबाद ४०़४, अलिबाग ३७़८, सांगली ३७़३, पुणे ३६़७, सातारा ३६़६, नाशिक ३६़४, डहाणू ३६़१, मुंबई ३५़५, पणजी ३५़३, कोल्हापूर ३५़२, रत्नागिरी ३४़२ आणि महाबळेश्वर ३०़२.रविवारी देशात पश्चिम राजस्थानमधील गंगानगर आणि चुरु येथे सर्वाधिक ४९़२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़नैऋत्य मोसमी पावसाची आग्नेय बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, अंदमान समुद्र व अंदमान द्वीपसमूहाच्या उर्वरित भागात वाटचाल स्थिर आहे़ मॉन्सून पुढे सरकरण्याच्या दृष्टीने कोणतीही प्रगती झालेली नाही़