शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

गगनाला गवसणी घालण्याची क्षमता असणारा नेता हरपला

By admin | Updated: February 17, 2015 02:08 IST

गगनाला गवसणी घालण्याची क्षमता असलेला नेता आबांच्या रुपाने हरपला, अशा भावपूर्ण शब्दांत राज्याचे माजी मंत्री व लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

राजेंद्र दर्डा यांची भावपूर्ण श्रद्धांजली औरंगाबाद : जमिनीवर पाय  असलेला व गगनाला गवसणी घालण्याची क्षमता असलेला नेता आबांच्या रुपाने हरपला, अशा भावपूर्ण शब्दांत राज्याचे माजी मंत्री व लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी सांगितले की, २००४ साली आबा गृहमंत्री असताना त्यांचा गृहराज्यमंत्री म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. मंत्रिमंडळात एकत्रितपणे काम करण्याची संधी मिळाली. मंत्रिमंडळात जनतेच्या प्रश्नांवर आपल्या नेत्यांना काय वाटेल, याची पर्वा न करता स्पष्ट विचार मांडताना मी त्यांना पाहिले आहे. २००४ साली केंद्र सरकारने त्यांच्या खर्चाने महाराष्ट्र राज्याला विशेष पोलीस दल- भारत बटालियन स्थापन करण्याचे ठरविले. गृहराज्यमंत्री म्हणून मी आबांकडे भारत बटालियन औरंगाबादला व्हावे म्हणून प्रस्ताव घेऊन गेलो. त्यांची इच्छा जरी हे दल आपल्या सांगलीत जिल्ह्यात स्थापन व्हावे, अशी होती, तरी त्यांनी औरंगाबादला मंजुरी दिली व भारत बटालियन औरंगाबादला स्थापन झाले. भारत बटालियनच्या माध्यमातून आबा औरंगाबादकर व मराठवाड्याच्या जनतेच्या कायम लक्षात राहतील, असे दर्डा म्हणाले.