शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

ऐनवेळी सेंटर बदलल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांचा गोंधळ

By admin | Updated: February 28, 2017 11:08 IST

बारावी बोर्डच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ऐनवेळी सेंटर बदलण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 28 - बारावी बोर्डच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ऐनवेळी सेंटर बदलण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे.  दादर येथील डॉ. अँटोनियो डी सिल्वा हायस्कूलमधील ही घटना आहे. शाळेने विद्यार्थ्यांचे सेंटरमध्ये ऐनवेळी बदल करत नाबर गुरूजी हायस्कूलमध्ये बैठक व्यवस्था केली.
 
ऐनवेळी बदल करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र (Physics) आणि रसायनशास्त्र (Chemistry) या चार विषयांच्या पेपरसाठी शाळेनं जवळपास 100 विद्यार्थ्यांच्या आसनव्यवस्था ऐनवेळी बदल केला.  
विशेष म्हणजे केवळ दोन दिवसांपूर्वी शाळेने एक माहिती फलक लावून ही बाब स्पष्ट केली.
 
मात्र विद्यार्थी व पालकांना याची जराशीही कल्पना नसल्याने परीक्षेच्या पहिल्या दिवशीच गोंधळ उडाला.  दरम्यान, या सर्व प्रकारावर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.