शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

हार्बर ब्लॉकचा प्रवाशांना फटका

By admin | Updated: February 21, 2016 02:04 IST

हार्बर मार्गावरील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने हाती घेतलेल्या ७२ तासांच्या जम्बो ब्लॉकने दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचे अतोनात हाल झाले. या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील

मुंबई : हार्बर मार्गावरील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने हाती घेतलेल्या ७२ तासांच्या जम्बो ब्लॉकने दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचे अतोनात हाल झाले. या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली. लोकलला पर्याय म्हणून टॅक्सीकडे वळलेल्या लोकांकडून वाढीव भाडे उकळल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.हार्बरवरील ब्लॉकदरम्यान मध्य रेल्वेने शुक्रवारी १४५ फेऱ्या रद्द केल्या, त्याचा प्रवाशांना मोठा फटका बसला. शनिवारीही हार्बर मार्गावर सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या केवळ वडाळा स्थानकापर्यंतच धावत होत्या. परिणामी, प्रवाशांना वडाळा ते सीएसटीपर्यंतचा प्रवास करण्यासाठी टॅक्सी आणि बेस्टवर अवलंबून राहावे लागले. प्रवाशांनी केलेल्या तक्रारीनुसार, टॅक्सी चालकांनी संबंधितांकडून दुप्पट ते तिप्पट भाडे आकारले.रविवारी मध्यरात्रीपर्यंत जम्बो ब्लॉक असल्याने, हार्बर मार्गावरील सीएसटी ते वडाळ्यापर्यंतची वाहतूक या काळात पूर्णत: ठप्प राहणार आहे. (प्रतिनिधी)जम्बो ब्लॉक अंतर्गत फलाटांचा विस्तार, सिग्नल यंत्रणेचे बळकटीकरण, रुळांचे मार्ग बदलणे ही कामे करण्यात येत आहेत.रविवारी मध्यरात्री ब्लॉकचे काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी पहाटेपासून हार्बरवरील सेवा पूर्ववत होईल.रविवारी वडाळा ते पनवेलदरम्यान दर ८ मिनिटांनी, वडाळा ते बेलापूर व वडाळा ते वाशीदरम्यान दर ३२ मिनिटांनी, वडाळा ते वांद्रेदरम्यान दर १६ मिनिटांनी लोकल चालवण्यात येतील.गर्दीच्या वेळेमध्ये एका तासात वडाळा ते पनवेलदरम्यान १५ फेऱ्या आणि इतर वेळेत एका तासात १२ गाड्या चालवण्यात येतील.सीएसटीवरील फलाटाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित कामे पूर्ण होण्यास ३५ दिवस लागतील, शिवाय वडाळा रोड व डॉकयार्ड रोड येथील प्रलंबित कामही पूर्ण करण्यात येईल. ही कामे पूर्ण झाल्यावर ३१ मार्चपर्यंत हार्बर मार्गावरील विद्युत प्रवाहाचे रूपांतर डीसीवरून एसीमध्ये करण्यात येईल. - अमिताभ ओझा, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वेअधिक भाडे आकारणाऱ्या वाहनचालकाविरोधात विभागातर्फे कारवाई सुरू असते. ब्लॉकदरम्यान वडाळ्यात कारवाईसाठीची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. काही तक्रार असल्यास प्रवाशांनी विभागाशी संपर्क साधावा.- जयंत ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वडाळा