शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

हापूस आवाक्याबाहेरच

By admin | Updated: April 21, 2015 01:33 IST

अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप बाजारभाव कमी झालेले नाहीत.

नवी मुंबई : अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप बाजारभाव कमी झालेले नाहीत. एपीएमसीमध्ये १५० ते ७०० रुपये डझन दराने हापूस विकला जात असून, किरकोळ मार्केटमध्ये ग्राहकांना यासाठी ३०० ते १००० रुपये मोजावे लागत आहेत. मुंबई कृृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यावर्षी आंबा हंगामाची सुरवात निराशाजनक झाली आहे. एप्रिल अखेरीस गतवर्षी ९० हजार ते १ लाख पेट्यांची आवक होत होती. यावर्षी ५० ते ६० हजार पेट्यांचीच आवक होत आहे. सोमवारी ६७ हजार पेट्यांची आवक झाली आहे. यामध्ये २६० टन आंबा दक्षिणेकडील राज्यातून आला असून उर्वरित सर्व कोकणातून आला आहे. आंब्यावर काळे डाग असल्याने तो लवकर खराब होत आहे. एपीएमसी मार्केटमध्ये हलक्या दर्जाचा हापूस १५० ते ३५० रुपये दराने तर चांगल्या दर्जाचा माल ७०० रुपयांपर्यंत विकला जात आहे. देवगड हापूसला मोठी मागणी असते. परंतु यावर्षी तेथेही समाधानकारक उत्पादन झालेले नाही. तेथील हंगाम या महिन्याअखेर संपणार आहे. हापूसव्यतिरिक्त बदामी, लालबाग, गोळा, तोतापुरी, नीलम, पिवू या आंब्यांचीही आवक होवू लागली आहे. यावर्षी चांगल्या मालाचे प्रमाण कमी आहे. माल लवकर खराब होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून बाजारभाव जास्त असल्यामुळे आंबा सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेला असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)