शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

अंजनाबाईच्या मुलींची फाशी स्थगित

By admin | Updated: August 21, 2014 02:00 IST

रेणुका शिंदे व सीमा गावित यांना याप्रकरणी ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची येत्या 9 सप्टेंबर्पयत अंमलबजावणी करणार नसल्याची हमी राज्य शासनाने बुधवारी उच्च न्यायालयात दिली

मुंबई : लहान मुलांना निर्घृणपणो ठार करून अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणा:या अंजनाबाई गावित यांच्या मुली रेणुका शिंदे व सीमा गावित यांना याप्रकरणी ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची येत्या 9 सप्टेंबर्पयत अंमलबजावणी करणार नसल्याची हमी राज्य शासनाने बुधवारी उच्च न्यायालयात दिली
न्या़ व्ही़ एम़ कानडे व न्या़ प्रमोद कोदे यांच्या खंडपीठासमोर सरकारी वकील संदीप शिंदे यांनी ही हमी दिली़ ती ग्राह्य धरत न्यायालयाने या दोघींचा दयेचा अर्ज निकाली काढण्यात राज्य व केंद्र शासनाला नेमका कशामुळे उशिरा झाला याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेशही दिल़े तसेच फाशी रद्द करण्याची मागणी करणा:या या दोघींच्या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचेही खंडपीठाने स्पष्ट केल़े 
या दोघींचा दयेचा अर्ज नुकताच राष्ट्रपती यांनी फेटाळला़ त्यामुळे त्यांना केव्हाही फाशी दिली गेली असती़ मात्र कोल्हापूर सत्र न्यायालयाने 2क्क्1 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली व उच्च न्यायालयाने 2क्क्4 व त्यापाठोपाठ 2क्क्6 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने यावर शिक्कामोर्तब केल़े त्याचवेळी प्रथम राज्यपाल व त्यानंतर राष्ट्रपती यांच्याकडे दयेचा अर्ज करण्यात आला़ त्यावर 2क्14 मध्ये निर्णय झाला़ त्यामुळे फाशीची  शिक्षा रद्द करून या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करावे, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका या दोघींनीही दाखल केली होती़
त्यावर प्रथमत: खंडपीठाने या याचिकेवर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर पुन्हा संबंधित आरोपींच्या नव्याने दाखल झालेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते का, असा मुद्दा उपस्थित केला़ याचे उत्तर देताना याचिकाकत्र्याचे वकील युग चौधरी यांनी अशाप्रकारे उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांचा दाखला  दिला़ 
ते म्हणाले, आतार्पयत सर्वोच्च न्यायालयात 13 तर विविध उच्च न्यायालयात 8 अशा याचिका दाखल झाल्या आहेत़ दयेचा अर्ज निकाली काढण्यात उशिर झाल्याचा मुद्दा या सर्व याचिकांमध्ये पुढे करून फाशी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आह़े तसेच 1989 मध्ये अशाच प्रकारची याचिका मुंबई उच्च न्यायालयातही दाखल झाली होती़  
या सर्व याचिकांच्या सुनावणी दरम्यान कोठेही न्यायालयाच्या अधिकार कक्षेचा मुद्दा उपस्थित झाला नाही़ तसेच नुकतीच गुवाहाटी उच्च न्यायालयातही अशाच प्रकारची एक याचिका दाखल झाली असून तेथील न्यायालयाने फाशीला स्थगिती दिली आह़े (प्रतिनिधी)
 
अफजल गुरू, कसाबसारख्यांना फाशी देणो योग्य
अफजल गुरू व अजमल कसाबसारख्या अतिरेक्यांच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांच्या दयेचा अर्ज निकाली काढताना विलंब न करता याबाबत तात्काळ योग्य ती केली पाहिज़े कारण अशाप्रकरणात समाज व पीडित मनाचाही विचार सरकारने केला पाहिज़े आणि मुळात फाशीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर न्यायालयाची भूमिका  संपते व सरकारची सुरू होत़े त्यामुळे सरकारकडून उशिर का होतो हे एक कोडेच आह़े