शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

जवखेडय़ातील दोषींना फाशी द्या

By admin | Updated: November 12, 2014 02:00 IST

पुरोगामी महाराष्ट्रात घडलेले तिहेरी हत्याकांड राज्याला कलंक आह़े आरोपींना दया न दाखविता फासावर चढविले पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केल़े

अण्णा हजारे : संयम ठेवण्याचे आवाहन 
पाथर्डी (जि. अहमदनगर) : पुरोगामी महाराष्ट्रात घडलेले तिहेरी हत्याकांड राज्याला कलंक आह़े आरोपींना दया न दाखविता फासावर चढविले पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केल़े
हजारे यांनी मंगळवारी जवखेडे खालसा येथे पीडित जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केल़े ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्य आणि नगर जिल्हा संतांची भूमी आह़े मात्र, अशा घटना घडणो हे दुर्दैवी आह़े राळेगणसिद्धीत या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढून निषेध नोंदविला आहे. सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी आगामी काळात खेडय़ापाडय़ांत जाऊन जनजागृती निर्माण करणो गरजेचे आहे. घटनेला तीन आठवडे उलटत असताना हत्या करणा:यांचा अद्याप शोध लागलेला नाही़ (प्रतिनिधी)
 
जनहित याचिका
मुंबई : अहमदनगर येथील पाथर्डी तालुक्यातील जावखेडे येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडाविरोधात दाखल झालेल्या फौजदारी जनहित याचिकेवर तत्काळ सुनावणी न घेता यावर येत्या काही दिवसांत सुनावणी घेतली जाईल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केल़े