शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हय़ात 1200 हेक्टरपैकी निम्म्या पेरण्यांचे नुकसान

By admin | Updated: July 9, 2014 00:23 IST

रायगड जिल्ह्यात जुलै महिन्यात आतापर्यंत जवळपास 1क्क् मि.मी. पाऊस पडला असून चारा, बियाणो आणि खतांची तूर्तास तरी टंचाई नाही.

 

अलिबाग :  रायगड जिल्ह्यात जुलै महिन्यात आतापर्यंत जवळपास 1क्क् मि.मी. पाऊस पडला असून चारा, बियाणो आणि खतांची तूर्तास तरी टंचाई नाही. पावसाची आजची सरासरी अंदाजे 26 टक्के असून वार्षिक पावसाच्या प्रमाणात ही 9.5 टक्के आहे. खरीप लागवडीचे क्षेत्न जिल्ह्यात 1 लाख 41 हजार हेक्टर आहे. त्यात भाताचे क्षेत्न 1 लाख 23 हजार हेक्टर असून भात पेरणी 1क् हजार 5क्क् हेक्टर झाली आहे. एकूण संभाव्य भात लागवड 1 लाख 1क् हजार होऊन शकेल असा अंदाज आहे. तथापि अलिबाग व पेण तालुक्यातील अंदाजे सुमारे 12क्क् हेक्टरवर 5क् टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान  झाले आहे. सुमारे 12क्क् हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी सोमवारी दिली. मदत व पुनर्वसन मंत्नी डॉ.पतंगराव कदम व सचिव मिलिंद म्हैसकर यांनी व्हिडीओ कॉन्फरिसंगद्वारा घेतलेल्या आढावा बैठकीत भांगे यांनी ही माहिती दिली.
मदत व पुनर्वसन मंत्नी डॉ.पतंगराव कदम व सचिव मिलिंद म्हैसकर यांनी सोमवारी सकाळी मंत्नालयातून राज्यातील महसूल आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून टंचाईस्थिती, पाणी, रोहयो आणि मदत पुनर्वसन संदर्भात आढावा घेऊन सुचना दिल्या.
काही भाग वगळता दुबार पेरणीची आवश्यकता भासणार नाही 
जिल्ह्यात बियाणोबाबत टंचाई नाही. बियाण्यांची मागणी 17 हजार 2क्क् क्विंटल असून 18 हजार क्विंटल बियाणो उपलब्ध झाले आहे. जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे काही भाग वगळता दुबार पेरणीची आवश्यकता भासणार नाही असा कृषी विभागाचा अंदाज आहे. खतांच्या बाबतही जून अखेरपर्यंत 95क्क् मे.टन. ची गरज होती प्रत्यक्षात 75क्क् मे.टन. खत उपलब्ध करु न देण्यात आले.
विविध बँकांमार्फत 64 कोटी पीक कर्जाचे वाटप 
खरीप पेरणीसाठी शेतक:यांना आतापर्यंत विविध बँकांमार्फत 64 कोटी पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्याचे एकूण उद्दीष्ट 121 कोटीचे असून जून अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांनी चांगली मेहनत घेऊन 5क् टक्के पेक्षा अधिक कर्जवाटप केले आहे. उर्वरित उद्दीष्टपूर्तीसाठी तालुका व सर्कल क्षेत्नात शिबिराचे आयोजन करुन शेतक:यांना कर्ज उपलब्ध करु न द्यावे असेही आवाहन केले असल्याची माहिती भांगे यांनी दिली.  (विशेष प्रतिनिधी)
 
जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा
4जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांमध्ये जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा आहे. नागरी व ग्रामीण तसेच औद्योगिक क्षेत्नामध्ये पाणी वापर जपून करा असे आवाहनही करण्यात आले आहे. तथापि जिल्ह्यात सध्या 55वाडय़ा व 36 गावे अशा 91 ठिकाणी 14 टॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. चा:याच्याबाबतही टंचाई नसून जिल्ह्यातील 6 लाख 62 हजार पशुधनासाठी आवश्यक चा:याची वार्षिक मागणी 1 लाख 25 हजार मे.टन. आहे. तर उपलब्ध चारा साठा 1 लाख 57 हजार आहे. मनरेगा अंतर्गत 1क्9 कामे जिल्ह्यात सुरू असून या कामावर 2 हजार 373 मजुरांची उपस्थिती आहे.