शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण
2
रायगड किल्ल्यावर उत्खननात आढळले 'यंत्रराज' सौम्ययंत्र खगोलशास्त्रीय उपकरण
3
IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास
4
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
5
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
6
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
7
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
8
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
9
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
10
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
11
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
12
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
13
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
14
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
15
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
16
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
17
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
18
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
19
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
20
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले

जिल्हय़ात 1200 हेक्टरपैकी निम्म्या पेरण्यांचे नुकसान

By admin | Updated: July 9, 2014 00:23 IST

रायगड जिल्ह्यात जुलै महिन्यात आतापर्यंत जवळपास 1क्क् मि.मी. पाऊस पडला असून चारा, बियाणो आणि खतांची तूर्तास तरी टंचाई नाही.

 

अलिबाग :  रायगड जिल्ह्यात जुलै महिन्यात आतापर्यंत जवळपास 1क्क् मि.मी. पाऊस पडला असून चारा, बियाणो आणि खतांची तूर्तास तरी टंचाई नाही. पावसाची आजची सरासरी अंदाजे 26 टक्के असून वार्षिक पावसाच्या प्रमाणात ही 9.5 टक्के आहे. खरीप लागवडीचे क्षेत्न जिल्ह्यात 1 लाख 41 हजार हेक्टर आहे. त्यात भाताचे क्षेत्न 1 लाख 23 हजार हेक्टर असून भात पेरणी 1क् हजार 5क्क् हेक्टर झाली आहे. एकूण संभाव्य भात लागवड 1 लाख 1क् हजार होऊन शकेल असा अंदाज आहे. तथापि अलिबाग व पेण तालुक्यातील अंदाजे सुमारे 12क्क् हेक्टरवर 5क् टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान  झाले आहे. सुमारे 12क्क् हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी सोमवारी दिली. मदत व पुनर्वसन मंत्नी डॉ.पतंगराव कदम व सचिव मिलिंद म्हैसकर यांनी व्हिडीओ कॉन्फरिसंगद्वारा घेतलेल्या आढावा बैठकीत भांगे यांनी ही माहिती दिली.
मदत व पुनर्वसन मंत्नी डॉ.पतंगराव कदम व सचिव मिलिंद म्हैसकर यांनी सोमवारी सकाळी मंत्नालयातून राज्यातील महसूल आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून टंचाईस्थिती, पाणी, रोहयो आणि मदत पुनर्वसन संदर्भात आढावा घेऊन सुचना दिल्या.
काही भाग वगळता दुबार पेरणीची आवश्यकता भासणार नाही 
जिल्ह्यात बियाणोबाबत टंचाई नाही. बियाण्यांची मागणी 17 हजार 2क्क् क्विंटल असून 18 हजार क्विंटल बियाणो उपलब्ध झाले आहे. जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे काही भाग वगळता दुबार पेरणीची आवश्यकता भासणार नाही असा कृषी विभागाचा अंदाज आहे. खतांच्या बाबतही जून अखेरपर्यंत 95क्क् मे.टन. ची गरज होती प्रत्यक्षात 75क्क् मे.टन. खत उपलब्ध करु न देण्यात आले.
विविध बँकांमार्फत 64 कोटी पीक कर्जाचे वाटप 
खरीप पेरणीसाठी शेतक:यांना आतापर्यंत विविध बँकांमार्फत 64 कोटी पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्याचे एकूण उद्दीष्ट 121 कोटीचे असून जून अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांनी चांगली मेहनत घेऊन 5क् टक्के पेक्षा अधिक कर्जवाटप केले आहे. उर्वरित उद्दीष्टपूर्तीसाठी तालुका व सर्कल क्षेत्नात शिबिराचे आयोजन करुन शेतक:यांना कर्ज उपलब्ध करु न द्यावे असेही आवाहन केले असल्याची माहिती भांगे यांनी दिली.  (विशेष प्रतिनिधी)
 
जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा
4जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांमध्ये जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा आहे. नागरी व ग्रामीण तसेच औद्योगिक क्षेत्नामध्ये पाणी वापर जपून करा असे आवाहनही करण्यात आले आहे. तथापि जिल्ह्यात सध्या 55वाडय़ा व 36 गावे अशा 91 ठिकाणी 14 टॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. चा:याच्याबाबतही टंचाई नसून जिल्ह्यातील 6 लाख 62 हजार पशुधनासाठी आवश्यक चा:याची वार्षिक मागणी 1 लाख 25 हजार मे.टन. आहे. तर उपलब्ध चारा साठा 1 लाख 57 हजार आहे. मनरेगा अंतर्गत 1क्9 कामे जिल्ह्यात सुरू असून या कामावर 2 हजार 373 मजुरांची उपस्थिती आहे.