शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

गुज्जर आंदोलनाने रेल्वेला फटका

By admin | Updated: May 25, 2015 03:51 IST

सरकारी नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण मिळावे, यासाठी राजस्थानमध्ये गुज्जर समाजाकडून करण्यात आलेल्या आंदोलनाचा पश्चिम रेल्वेला फटका बसला

मुंबई : सरकारी नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण मिळावे, यासाठी राजस्थानमध्ये गुज्जर समाजाकडून करण्यात आलेल्या आंदोलनाचा पश्चिम रेल्वेला फटका बसला आहे. सोमवारपर्यंत या मार्गावरून धावणाऱ्या तब्बल २२ मेल-एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून मुंबईहून जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पश्चिम मध्य रेल्वेच्या कोटा मंडळाअंतर्गत डुमरिया तसेच फतेहसिंहपुरा स्टेशनदरम्यान हे आंदोलन केले जात असून, त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या मेल-एक्सप्रेस गाड्यांना फटका बसला आहे. अनेक ट्रेन तर नागदा, निशातपुरा, बिना, झांसी, मथुरा, कोटा, आग्रा मार्गे अनेक रद्द वळविण्यात येत आहेत. २२ ते २४ मे दरम्यान मुंबईतून सुटणाऱ्या १५ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर सोमवारी २५ मे रोजी आणखी ७ ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे पश्चिम रेल्वेचे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, रद्द झालेल्या ट्रेनमधील आरक्षण केलेल्या प्रवाशांना तिकिटांचा परतावा देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नितीन डेव्हीड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)