शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

गुजरातप्रमाणो महाराष्ट्रातही हवी मतदानाची सक्ती

By admin | Updated: November 12, 2014 00:05 IST

गुजरात राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान करण्याची सक्ती केलेली असून जे मतदान करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

पुणो : गुजरात राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान करण्याची सक्ती केलेली असून जे मतदान करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. गुजरात राज्य सरकारच्या या निर्णयाचे पुण्यातील तरुणांनी स्वागत गेले असून, महाराष्ट्रातही अशी सक्ती करणो गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. सक्तीमुळे मतदानाचा टक्का तर वाढेलच; पण देशाच्या विकासात प्रत्येक जण आपला सहभाग यानिमित्ताने नोंदवेल, असे मत काहींनी व्यक्त केले आहे.
महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान सक्तीचे करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. त्यानिमित्ताने शहरातील तरुणांना या निर्णयाबद्दल काय वाटते, याची विचारणा केली असता बहुतांशी तरुणांनी हा निर्णय योग्य असून, तसे महाराष्ट्रातही करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
 
गुजरात सरकारने केलेली मतदानाची सक्ती योग्यच आहे. अशी सक्ती देशभर असायला हवी. लोकशाहीला बळकट करणारा हा निर्णय आहे. उमेदवार लायकीचा नसेल, तर नागरिकांनी किमान नोटा हा पर्याय तरी वापरला पाहिजे. 
- दिगंबर गायकवाड 
 
मतदान सक्तीचे केले हे बरोबर आहे. ती आजची आवश्यकता आहे. सक्तीशिवाय मतदार सुधारणार नाहीत. 
- गौतम सूर्यवंशी 
 
मतदान सक्तीमुळे मतदानाचा टक्का वाढेल; पण लोकांनी स्वेच्छेने मतदानासाठी पुढे येणो अधिक गरजेचे आहे. नागरिक आपल्या हक्काबाबत जेवढे जागरूक आहेत, तेवढे ते आपल्या कर्तव्याबाबतही जागरूक असायला हवेत.
- संजय तांबट 
मतदान सक्तीचा निर्णय योग्य आहे. त्याचे मी स्वागत करतो. हा निर्णय सर्व राज्यांमध्ये लागू करावा. काही अपवाद वगळता सर्वाना मतदान सक्तीचे करणो गरजेचेच आहे. यामुळे मतदानाचा टक्का वाढेल.
- अमोल बोरसे 
 
जनजागृतीवर हवा भर
4मतदारांची उदासीनता आणि पैसेवाटप यांमुळे मतदानाची सक्ती करणो योग्य नाही. याऐवजी मतदारांमध्ये जागृती करण्यावर भर देणो गरजेचे आहे, असे मत माधव माळेगावे याने व्यक्त केले.
लोकप्रतिनिधींनाही हजेरी करावी सक्तीची
4मतदानाची सक्ती करणो योग्य आहे; पण त्याबरोबर लोकप्रतिनिधींनाही विधिमंडळात अधिवेशनाच्या काळात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक बैठकीत हजेरी लावणो सक्तीचे करण्यात यावे. लोकांनी निवडून द्यायचे आणि लोकप्रतिनिधींनी बैठकांना गैरहजर राहायचे हे चुकीचे आहे, असे मत अमोल गुंजाळ याने व्यक्त केले.