शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

वाढवण बंदर होणारच -रामदास कदम

By admin | Updated: July 23, 2015 01:37 IST

केंद्र सरकार आणि जेएनपीटीमध्ये डहाणू तालुक्यातील वाढवण येथे बंदर उभारण्यातबाबत सामंजस्य करार झाला आहे. केंद्र सरकारची मान्यता

मुंबई : केंद्र सरकार आणि जेएनपीटीमध्ये डहाणू तालुक्यातील वाढवण येथे बंदर उभारण्यातबाबत सामंजस्य करार झाला आहे. केंद्र सरकारची मान्यता मिळाल्याने तेथे बंदरच होणारच, अशी घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधान परिषदेत केली. लोकभारतीचे कपिल पाटील यांनी वाढवण बंदराला स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमारांचा तीव्र विरोध असल्याने बंदर उभारणीचा निर्णय रद्द करण्याची मागणी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली. १९९७-९८ साली स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे येथील बंदराचा प्रस्ताव बारगळला होता. पर्यावरण विभागानेही या बंदराला परवानगी नाकारल्याचा मुद्दा कपिल पाटील यांनी उपस्थित केला होता. या चर्चेला उत्तर देताना पर्यावरण मंत्री म्हणाले, की ९७-९८ साली वाढवणच्या किनाऱ्यावर बंदर उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र आता समुद्रात ८ नॉटीकल मैल अंतरावर हे बंदर उभारले जाणार आहे. त्यामुळे डहाणू तालुक्यातील पर्यावरणाला कोणताही धक्का नाही. तसेच समुद्रात बंदर उभारले जाणार असल्याने पर्यावरणाबाबतच्या न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी समितीच्या कक्षेत हा विषय येत नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. मात्र कदमांच्या उत्तराने समाधान न झाल्याने कपिल पाटील आणि आनंद ठाकूर यांनी सभात्याग केला.