शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

वाढवण बंदर होणारच -रामदास कदम

By admin | Updated: July 23, 2015 01:37 IST

केंद्र सरकार आणि जेएनपीटीमध्ये डहाणू तालुक्यातील वाढवण येथे बंदर उभारण्यातबाबत सामंजस्य करार झाला आहे. केंद्र सरकारची मान्यता

मुंबई : केंद्र सरकार आणि जेएनपीटीमध्ये डहाणू तालुक्यातील वाढवण येथे बंदर उभारण्यातबाबत सामंजस्य करार झाला आहे. केंद्र सरकारची मान्यता मिळाल्याने तेथे बंदरच होणारच, अशी घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधान परिषदेत केली. लोकभारतीचे कपिल पाटील यांनी वाढवण बंदराला स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमारांचा तीव्र विरोध असल्याने बंदर उभारणीचा निर्णय रद्द करण्याची मागणी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली. १९९७-९८ साली स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे येथील बंदराचा प्रस्ताव बारगळला होता. पर्यावरण विभागानेही या बंदराला परवानगी नाकारल्याचा मुद्दा कपिल पाटील यांनी उपस्थित केला होता. या चर्चेला उत्तर देताना पर्यावरण मंत्री म्हणाले, की ९७-९८ साली वाढवणच्या किनाऱ्यावर बंदर उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र आता समुद्रात ८ नॉटीकल मैल अंतरावर हे बंदर उभारले जाणार आहे. त्यामुळे डहाणू तालुक्यातील पर्यावरणाला कोणताही धक्का नाही. तसेच समुद्रात बंदर उभारले जाणार असल्याने पर्यावरणाबाबतच्या न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी समितीच्या कक्षेत हा विषय येत नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. मात्र कदमांच्या उत्तराने समाधान न झाल्याने कपिल पाटील आणि आनंद ठाकूर यांनी सभात्याग केला.