शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

गेवराईत दोन क्विंटल बियांचे केले रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 23:24 IST

गेवराई : येथील तहसीलदारांच्या संकल्पनेतून व लोकसहभागाने शहराजवळील उजाड पालख्या डोगरावर शनिवार, रविवार, सोमवार असे ३ दिवसांपासून तीनशे युवकांसोबत

गेवराई : येथील तहसीलदारांच्या संकल्पनेतून व लोकसहभागाने शहराजवळील उजाड पालख्या डोगरावर शनिवार, रविवार, सोमवार असे ३ दिवसांपासून तीनशे युवकांसोबत २ क्विंटल विविध प्रकारच्या बियांचे बीजारोपण करण्यात आले. यावेळी शहरातील, आजुबाजूच्या ग्रामीण भागातील नागरीक सहभागी झाले होते. चार वर्षांपासून तालुक्यात दुष्काळ असल्याने व तीव्र पाणीटंचाई भासत असताना याची जाणीव ठेवून व पर्यावरणाचा समतोल राहावा, हरित गेवराई करण्याकरीता तहसीलदार संजय पवार यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली पालख्या डोंगरावर वनराई करण्यासाठी तीनशे युवक व नागरिक यांच्यासोबत गेल्या तीन दिवसांपासून येथील पालख्या डोंगरावर हातात टिकाव व बिजे घेवून बीजारोपणाच्या कार्यक्रमात सहभाग घेत असून, यात तीन दिवसांत तीनशे युवक हातात कुदळ व बिया घेवून डोंगरावर जावून स्वत: खड्डे खोदून दोन क्विंटल करंजी, चिंच, काशीद, हिरडा, भरडा, गुलमोहरसह अनेक झाडांच्या बियांचे बीजारोपण करण्यात आले. यावेळी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, तलाठी, मित्रमंडळ, मेडीकल संघटना, विविध क्रीडा मंडळे, प्रतिष्ठाणचे युवक मोठ्या संख्याने सहभागी झाले होते. हा बीजारोपणाचा कार्यक्र म अनेक दिवस चालणार असून संपूर्ण पालख्या डोंगरावर बीजारोपण हिरवळ निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. (वार्ताहर)