शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

राज्य सरकार देणार कांद्याला अनुदान; क्विंटलमागे १०० रुपये

By admin | Updated: April 16, 2017 02:42 IST

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत क्विंटलमागे १०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला.

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत क्विंटलमागे १०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला. प्रति शेतकरी जास्तीतजास्त २०० क्विंटलपर्यंत हे अनुदान देण्यात येणार आहे.ही योजना ज्या शेतकऱ्यांनी १ जुलै २०१६ ते ३१ आॅगस्ट २०१६ या कालावधीत बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केली आहे, त्यांच्यासाठी लागू राहील. मुंबई वगळता अन्य सर्व बाजार समित्यांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेखाली अनुदान मिळविण्यासाठी कांदा विक्री पट्टीसह, सातबाराचा उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांक यासह साध्या कागदावर बाजार समितीकडे कांद्याची विक्री केली असेल तेथे अर्ज करावा लागेल. परराज्यांतून आवक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी ही योजना लागू नाही. नाशिक जिल्ह्यातील ५०२ प्रकरणांमध्ये (सातबाराचा उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मात्र मुलाच्या वा अन्य कुटुंबीयांच्या नावे आणि सातबारा उताऱ्यावर पीक पाहणीची नोंद आहे) वडील, मुलगा वा अन्य कुटुंबीयांनी सहमतीने शपथपत्र सादर करावे. (विशेष प्रतिनिधी)