शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च उधारीवर !

By admin | Updated: July 20, 2015 01:02 IST

येत्या ४ आॅगस्टला राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि पोटनिवडणुका होत आहेत. तथापि, राज्य शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध झाला नसल्याने,

संतोष येलकर , अकोलायेत्या ४ आॅगस्टला राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि पोटनिवडणुका होत आहेत. तथापि, राज्य शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध झाला नसल्याने, तहसीलदारांकडून या निवडणुकांचा खर्च उधारीवर भागविला जात आहे.कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा विभागात २३ जिल्ह्यांतील ७ हजार १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि १ हजार २१२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी प्रति मतदान केंद्र १० हजार रुपये किंवा प्रति ग्रामपंचायत ४० हजार रुपयेप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने शासनाकडे करण्यात आली, परंतु हा खर्च भागविण्यासाठी आतापर्यंत प्रति ग्रामपंचायत १५ हजार रुपयांप्रमाणे निधी उपलब्ध झाला आहे. मागणीच्या तुलनेत निधी कमी उपलब्ध असल्याने मंडप, वाहनांसाठी डिझेल, प्रिटिंग, स्टेशनरी, पाणी, अल्पोपहार, कर्मचाऱ्यांचे मानधन इत्यादी खर्च संबंधित तहसीलदारांकडून उधारीवर भागविण्यात येत आहे.