शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च उधारीवर !

By admin | Updated: July 20, 2015 01:02 IST

येत्या ४ आॅगस्टला राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि पोटनिवडणुका होत आहेत. तथापि, राज्य शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध झाला नसल्याने,

संतोष येलकर , अकोलायेत्या ४ आॅगस्टला राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि पोटनिवडणुका होत आहेत. तथापि, राज्य शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध झाला नसल्याने, तहसीलदारांकडून या निवडणुकांचा खर्च उधारीवर भागविला जात आहे.कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा विभागात २३ जिल्ह्यांतील ७ हजार १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि १ हजार २१२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी प्रति मतदान केंद्र १० हजार रुपये किंवा प्रति ग्रामपंचायत ४० हजार रुपयेप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने शासनाकडे करण्यात आली, परंतु हा खर्च भागविण्यासाठी आतापर्यंत प्रति ग्रामपंचायत १५ हजार रुपयांप्रमाणे निधी उपलब्ध झाला आहे. मागणीच्या तुलनेत निधी कमी उपलब्ध असल्याने मंडप, वाहनांसाठी डिझेल, प्रिटिंग, स्टेशनरी, पाणी, अल्पोपहार, कर्मचाऱ्यांचे मानधन इत्यादी खर्च संबंधित तहसीलदारांकडून उधारीवर भागविण्यात येत आहे.