शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेतील धान्याचे अडत बाजार आजही बंद

By admin | Updated: July 13, 2016 21:26 IST

१४ जुलै रोजी जाधववाडीतील धान्याचे अडत व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती औरंगाबाद मर्चन्टस् असोसिएशनने दिली.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 13 - धान्यावरील अडत खरेदीदाराकडून वसूल करण्यात येवू नये, ही मागणी राज्य सरकारने मान्य केली नसल्याने उद्या १४ जुलै रोजी जाधववाडीतील धान्याचे अडत व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती औरंगाबाद मर्चन्टस् असोसिएशनने दिली. मात्र, फळे व पालेभाज्यांचा अडत व्यवहार उद्यापासून पूर्ववत सुरु होणार असल्याचे फळे-भाजीपाला आडत व्यापारी संघटनेने जाहीर केले आहे. यासंदर्भात औरंगाबाद मर्चन्टस् असोसिएशनचे सचिव दिलीप गांधी यांनी सांगितले की, मुंबईतील व्यापारी प्रतिनिधींची बुधवारी महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांच्या सोबत बैठक झाली. मात्र, या बैठकीतील अडत संदर्भात काय निर्णय घेण्यात आले हे अजूनही स्पष्ट झाले नाही. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात पुणे मर्चंट चेंबरने उद्या गुरुवारी दुपारी ३ वाजता पुण्यात बैठक बोलविली आहे. यात राज्यातील अडत संघटनेचे प्रतिनिधी हजर राहणार आहे. या बैठकीत जो निर्णय सर्वानूमते जो निर्णय घेण्यात येईल. त्यानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल. औरंगाबाद फळे व भाजीपाला आडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष इसा खान यांनी सांगितले की, गुरुवारपासून फळे,भाजीपालाचा अडत व्यवहार सुरु होणार आहे. अडत कोणाकडून आकारायची याचा निर्णय बाजार समितीचे सभापती व सचिव यांच्याशी चर्चा करुन घेण्यात येईल.