शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

शॉक बसून गोविंदाचा मृत्यू

By admin | Updated: August 27, 2016 04:11 IST

जांभिवलीपाडा परिसरात राहणाऱ्या तरुणाचा जीआयपी टँक येथे विजेचा धक्का बसून मृत्यूू झाला

अंबरनाथ : जांभिवलीपाडा परिसरात राहणाऱ्या तरुणाचा जीआयपी टँक येथे विजेचा धक्का बसून मृत्यूू झाला. या टँकवरील मोटारीचा वापर रेल नीर प्रकल्पावर पाणी नेण्यासाठी करण्यात येतो.जीआयपी टँक हा रेल्वे विभागाचा असून या टँकमधील पाण्याचा वापर करून रेल नीर हा मिनरल वॉटरचा प्रकल्प चालवण्यात येतो. या प्रकल्पावर पाणी नेण्यासाठी धरणात मोटार बसवली आहे. या मोटारीला वीजपुरवठा करणारी वीजवाहिनी टाकली आहे. त्यात दोष होता. त्यामुळे जांभिवलीपाड्यातील दिनेश जनार्दन पाटील (२६) हा तरुण दहीहंडी फोडल्यावर पाय धुण्यासाठी धरणाच्या ठिकाणी गेला. या वेळी त्याचा पाय वाहिनीला लागला. त्यात त्याला मोठा धक्का बसला. त्यात दिनेश गंभीर जखमी झाला. त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला. दिनेश पाटील यांचे काका आणि बांधकाम सभापती सदाशिव पाटील यांनी रेल्वेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. धरणपात्र हे गावाला लागून असल्याने त्याचा धोका कायम ग्रामस्थांना आहे. (प्रतिनिधी)