शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

शेतकऱ्यांचे मरण, हेच सरकारचे धोरण

By admin | Updated: October 26, 2015 02:30 IST

सध्या राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कारभार सुरू आहे. भगवेकरणाचा योजनाबद्ध कार्यक्रम सुरू आहे.

अहमदनगर : सध्या राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कारभार सुरू आहे. भगवेकरणाचा योजनाबद्ध कार्यक्रम सुरू आहे. एकही घटक सुखी नाही. भाजपा सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांचे मरण, हेच या सरकारचे धोरण आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याचा ३८ वा गळीत हंगाम व विस्तारीत सहवीज प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी पवार यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, सध्याचे भाजपा सरकार शेतकऱ्यांचा विचार करण्यास तयार नाही. कर्जमाफी नाकारुन शेतकरी समृद्ध करण्याच्या बाता मारल्या जात आहेत. एकीकडे ८ हजार कोटींची मदत केल्याचे सांगताना दुसरीकडे तिजोरीत पैसाच नाही, असेही म्हणतात. यात खरे काय मानायचे? या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. लातूर जिल्ह्यात बसच्या पाससाठी २६० रुपये नाहीत म्हणून गरीब विद्यार्थिनीला आत्महत्या करावी लागते, हेच का या सरकारचे अच्छे दिन?, असा सवालही त्यांनी केला. बहुजन व मुस्लीम समाजाला स्थान नसलेले हे मूठभर लोकांचे सरकार आहे, अशी टिकाही त्यांनी केली. राजू शेट्टी, जानकरांनाही बाजूला ठेवल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)