शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

शेतकऱ्यांचे मरण, हेच सरकारचे धोरण

By admin | Updated: October 26, 2015 02:30 IST

सध्या राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कारभार सुरू आहे. भगवेकरणाचा योजनाबद्ध कार्यक्रम सुरू आहे.

अहमदनगर : सध्या राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कारभार सुरू आहे. भगवेकरणाचा योजनाबद्ध कार्यक्रम सुरू आहे. एकही घटक सुखी नाही. भाजपा सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांचे मरण, हेच या सरकारचे धोरण आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याचा ३८ वा गळीत हंगाम व विस्तारीत सहवीज प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी पवार यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, सध्याचे भाजपा सरकार शेतकऱ्यांचा विचार करण्यास तयार नाही. कर्जमाफी नाकारुन शेतकरी समृद्ध करण्याच्या बाता मारल्या जात आहेत. एकीकडे ८ हजार कोटींची मदत केल्याचे सांगताना दुसरीकडे तिजोरीत पैसाच नाही, असेही म्हणतात. यात खरे काय मानायचे? या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. लातूर जिल्ह्यात बसच्या पाससाठी २६० रुपये नाहीत म्हणून गरीब विद्यार्थिनीला आत्महत्या करावी लागते, हेच का या सरकारचे अच्छे दिन?, असा सवालही त्यांनी केला. बहुजन व मुस्लीम समाजाला स्थान नसलेले हे मूठभर लोकांचे सरकार आहे, अशी टिकाही त्यांनी केली. राजू शेट्टी, जानकरांनाही बाजूला ठेवल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)