शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

शेतकऱ्यांचे मरण, हेच सरकारचे धोरण

By admin | Updated: October 26, 2015 02:30 IST

सध्या राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कारभार सुरू आहे. भगवेकरणाचा योजनाबद्ध कार्यक्रम सुरू आहे.

अहमदनगर : सध्या राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कारभार सुरू आहे. भगवेकरणाचा योजनाबद्ध कार्यक्रम सुरू आहे. एकही घटक सुखी नाही. भाजपा सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांचे मरण, हेच या सरकारचे धोरण आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याचा ३८ वा गळीत हंगाम व विस्तारीत सहवीज प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी पवार यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, सध्याचे भाजपा सरकार शेतकऱ्यांचा विचार करण्यास तयार नाही. कर्जमाफी नाकारुन शेतकरी समृद्ध करण्याच्या बाता मारल्या जात आहेत. एकीकडे ८ हजार कोटींची मदत केल्याचे सांगताना दुसरीकडे तिजोरीत पैसाच नाही, असेही म्हणतात. यात खरे काय मानायचे? या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. लातूर जिल्ह्यात बसच्या पाससाठी २६० रुपये नाहीत म्हणून गरीब विद्यार्थिनीला आत्महत्या करावी लागते, हेच का या सरकारचे अच्छे दिन?, असा सवालही त्यांनी केला. बहुजन व मुस्लीम समाजाला स्थान नसलेले हे मूठभर लोकांचे सरकार आहे, अशी टिकाही त्यांनी केली. राजू शेट्टी, जानकरांनाही बाजूला ठेवल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)