शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का...?’

By admin | Updated: April 21, 2015 01:17 IST

‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा प्रश्न केंद्रातील व राज्यातील सत्तारूढ आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी सोमवारी सरकारला विचारला.

कोल्हापूर : ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा प्रश्न केंद्रातील व राज्यातील सत्तारूढ आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी सोमवारी सरकारला विचारला. राज्यात अवकाळी पावसानंतर फक्त तीनच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा अहवाल केंद्र सरकारला देण्यात आला आहे. त्यासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी सरकारवर तोंडसुख घेतले.खा. शेट्टी म्हणाले, आत्महत्या करणाऱ्या अनेक शेतकरी कुटुंबांना मी व माझ्या सहकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. हृदय पिळवटून टाकणारे दृश्य आणि परिस्थिती असताना, घरात बसून अहवाल तयार करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना सरकार पाठीशी घालणार असेल, तर सरकारच्या संवेदनशीलतेबद्दलच आता संशय घ्यायला जागा निर्माण झाली आहे. जे काही वास्तव असेल, त्याचा अहवाल तयार केला जावा व तो सरकारला कळविला पाहिजे. काँग्रेस आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही. आताच्या सरकारमधील नेते फक्त भाषणे देत आहेत. भाषणे ऐकून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हव्यात, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)