शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

पाकीटमारांच्या हाती राज्याचा कारभार

By admin | Updated: October 6, 2015 02:12 IST

भाजपा-सेनेमध्ये कुणाचाच पायपोस कुणात राहिलेला नाही़ करवाढीवरून शिवसेनेने त्यांच्याच मित्रपक्षाला पाकीटमार म्हटले आहे, मात्र राज्याचा कारभार सध्या

अहमदनगर : भाजपा-सेनेमध्ये कुणाचाच पायपोस कुणात राहिलेला नाही़ करवाढीवरून शिवसेनेने त्यांच्याच मित्रपक्षाला पाकीटमार म्हटले आहे, मात्र राज्याचा कारभार सध्या या पाकीटमारांच्या हाती असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.दोन्ही पक्षांतील कुणी टक्केवारीचा तर कुणी खिसेकापूचा आरोप करीत आहेत. सेना नेत्यांनी मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन टॅब दाखविला़ राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना ही मंडळी पंतप्रधानांना टॅब दाखवित फिरत आहेत. सेनेने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोदींची भेट घ्यायला हवी होती, असे विखे म्हणाले़ राज्यात वीज पडून पाच दिवसांत ४०-४२ जणांचा मृत्यू झाला़ आघाडी सरकारच्या काळात वीजरोधक यंत्र बसविण्याची योजना आखली होती, त्यासाठी २० लाख रुपयांची तरतूदही केली. मात्र सध्याच्या सरकारने या योजनेचे काय केले, ते माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले़ शीना बोरा प्रकरणात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह बड्या नेत्यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.