शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

राज्यातलं महायुतीचे सरकार स्थिर, शिवसेना आमच्यासोबतच: गिरीश बापट

By admin | Updated: April 13, 2017 20:12 IST

‘राज्यातलं महायुतीचे सरकार स्थिर आहे. शिवसेना आमच्यासोबतच आहे. पाच वर्षे आमच्या ताकदीवर आमचे सरकार टिकेल

आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 13 -  ‘राज्यातलं महायुतीचे सरकार स्थिर आहे. शिवसेना आमच्यासोबतच आहे. पाच वर्षे आमच्या ताकदीवर आमचे सरकार टिकेल, काँग्रेसच्या मेहरबानीवर नाही, काँग्रेस व राष्ट्रवादीकडून शेतकरी कर्ज माफीचा मुद्दा पुढे करून संघर्ष यात्रा काढण्याचे नाटक केले जात आहे,’ असा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. 
 
 कॉंग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांच्या आघाडी सरकारने जी पंधरा वर्षांत पापे केली, त्याचे धनी भाजपला केले जात असल्याची टीका करून मंत्री बापट म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे लाट क्षणिक असल्याचे सांगत होते. ती येते आणि जाते, असेही म्हणत होते. पण नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेले यश हे कार्यकर्त्यांनी मिळविले आहे. हे त्यांनी विसरू नये.’
 
‘आघाडी शासनाच्या काळात शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली होती. तेच शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाले आहेत. शेतकºयांच्या प्रश्नाचं राजकारण करून भाजपवर वार करणाºयांचे मुद्दे संपले आहेत. त्यामुळे आपल्या हातात काहीच राहिले नाही, हे ओळखून संघर्ष यात्रेचे नाटक केले आहे. शेतकºयांना कायमस्वरुपी उभे करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे,’ असेही मंत्री बापट यांनी सांगितले.
 
दरम्यान, ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा ३७ वा वर्धापन दिन झाला. पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून भाजपचे प्रमुख कार्यकर्ते सर्वत्र जाऊन पक्षविस्ताराचे काम हाती घेणार आहे. सातारा जिल्ह्यातून ३०० विस्तारक जिल्ह्याबाहेर जाऊन लोकांमध्ये जनजागृती करणार आहेत. 
यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष सुनील काळेकर, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, नगरसेवक धनंजय जांभळे, विजयकुमार काटवटे, मिलिंद काकडे, सुवर्णा पाटील, दत्ताजी थोरात आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.