शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

सरकारमुळेच साठेबाजांचे फावले - मुंडे

By admin | Updated: October 9, 2015 02:14 IST

केंद्र सरकारने चार महिन्यापूर्वी कळवूनही राज्य सरकारने उपाययोजना न केल्यामुळे डाळींचे भाव गगनाला भिडून साठेबाज व्यापाऱ्यांचे फावले आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते

मुंबई : केंद्र सरकारने चार महिन्यापूर्वी कळवूनही राज्य सरकारने उपाययोजना न केल्यामुळे डाळींचे भाव गगनाला भिडून साठेबाज व्यापाऱ्यांचे फावले आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.राज्यातील वाढत्या महागाईला आळा घालण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असल्याचे सांगून मुंडे म्हणाले, गेल्या चार महिन्यात डाळींचे भाव दुपटीपेक्षा अधिक वाढले असून त्यास मुख्यमंत्री स्वत: जबाबदार आहेत. डाळीचे दर नियंत्रणात ठेवणे आणि साठेबाजी रोखण्यासाठी प्राईस मॉनिटरींग सेल स्थापन करावा असे केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाने राज्य सरकारला कळवले असतानाही सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. राज्यात प्राईस मॉनिटरींग सेल स्थापन करण्याच्या निर्देशांची अंमलबजावणी तातडीने व्हावी, डाळींसह सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या साठ्याची मर्यादा जाहीर करण्यात यावी, साठेबाजांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून डाळी, तेल आदी जीवनावश्यक वस्तूंचे माफक दरात वितरण करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली े. (विशेष प्रतिनिधी)