शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

समाजाचा उद्रेक झाल्यास सरकार जबाबदार-नीतेश राणे

By admin | Updated: August 2, 2016 05:34 IST

३ आॅगस्टला भायखळ््यातील राणी बागेपासून आझाद मैदानापर्यंत पुकारलेल्या धडक मोर्चाला पोलिसांनी रविवारी परवानगी नाकारली आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी ३ आॅगस्टला भायखळ््यातील राणी बागेपासून आझाद मैदानापर्यंत पुकारलेल्या धडक मोर्चाला पोलिसांनी रविवारी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी समाज भावनांचा उद्रेक झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असे आमदार नीतेश राणे यांनी सांगितले.राणे म्हणाले, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. मात्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसताना सुरक्षाही देऊ शकत नाही. परिणामी होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मराठा समाजाने कायदा हाती घेतल्यास त्यास सरकार सर्वस्वी जबाबदार असेल. ३ आॅगस्टला काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या परवानगीसाठी रितसर अर्ज केला होता. राजकारण बाजूला ठेवत मराठा समाजाचे नेतृत्त्व करणाऱ्या सुमारे ३५ हून अधिक संघटना या मोर्चात सामील होणार होत्या.मोर्चा काढण्यास सरकारने परवानगी दिलेली नसली, तरी याप्रकरणी विधानसभेत आवाज उठवू, असेही त्यांनी सांगितले. तर इतर संघटना आणि कार्यकर्ते विधानसभेबाहेर आवाज उठतील, असा सूचक इशाराही राणे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)