शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

समाजाचा उद्रेक झाल्यास सरकार जबाबदार-नीतेश राणे

By admin | Updated: August 2, 2016 05:34 IST

३ आॅगस्टला भायखळ््यातील राणी बागेपासून आझाद मैदानापर्यंत पुकारलेल्या धडक मोर्चाला पोलिसांनी रविवारी परवानगी नाकारली आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी ३ आॅगस्टला भायखळ््यातील राणी बागेपासून आझाद मैदानापर्यंत पुकारलेल्या धडक मोर्चाला पोलिसांनी रविवारी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी समाज भावनांचा उद्रेक झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असे आमदार नीतेश राणे यांनी सांगितले.राणे म्हणाले, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. मात्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसताना सुरक्षाही देऊ शकत नाही. परिणामी होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मराठा समाजाने कायदा हाती घेतल्यास त्यास सरकार सर्वस्वी जबाबदार असेल. ३ आॅगस्टला काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या परवानगीसाठी रितसर अर्ज केला होता. राजकारण बाजूला ठेवत मराठा समाजाचे नेतृत्त्व करणाऱ्या सुमारे ३५ हून अधिक संघटना या मोर्चात सामील होणार होत्या.मोर्चा काढण्यास सरकारने परवानगी दिलेली नसली, तरी याप्रकरणी विधानसभेत आवाज उठवू, असेही त्यांनी सांगितले. तर इतर संघटना आणि कार्यकर्ते विधानसभेबाहेर आवाज उठतील, असा सूचक इशाराही राणे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)