शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

शेतकरी संपाबाबत सरकारचे दुर्लक्ष - शरद पवार

By admin | Updated: June 1, 2017 03:11 IST

शेतकरी संपावर जात आहेत ही गंभीर बाब आहे. शेतकरी संपाबाबत केंद्र आणि राज्य सरकारचे अक्षम्य

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दाभाडे (पुणे) : शेतकरी संपावर जात आहेत ही गंभीर बाब आहे. शेतकरी संपाबाबत केंद्र आणि राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. या प्रश्नी केंद्राने व राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. देशभरात शेतकरी हा महत्त्वपूर्ण घटक असून त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही़ शेतकरी संपाबाबत मुख्यमंत्र्यांशी येत्या दोन दिवसांत चर्चा करणार असल्याचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी बुधवारी पत्रकारांशी सुदुंबरे (ता. मावळ, जि. पुणे) येथे बोलताना सांगितले.खासदार वंदना चव्हाण यांनी सांसद ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या सुदुंबरे गावातील विविध विकासकामांचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या वार्तालापात त्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांबाबतच्या उदासीन भूमिकेवर नाराजी व्यक्त केली़