शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

वीज दरवाढ रद्दबाबत सरकार बहिरे

By admin | Updated: May 16, 2017 02:24 IST

कृषीपंपांची वीज दरवाढ रद्द करण्याबाबत राज्य सरकार बहिरे झाले आहे. सरकारने याप्रकरणी वेळीच लक्ष घालून वीज दरवाढ रद्द न केल्यास नजीकच्या काळात सरकारच्या

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कृषीपंपांची वीज दरवाढ रद्द करण्याबाबत राज्य सरकार बहिरे झाले आहे. सरकारने याप्रकरणी वेळीच लक्ष घालून वीज दरवाढ रद्द न केल्यास नजीकच्या काळात सरकारच्या पोटात धडकी भरेल असे आंदोलन करू, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दिला. प्रसंगी सर्व शेतकरी मंत्रालयाला मानवी साखळी करून घेरावो घालतील, असेही ते म्हणाले.सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या कृषीपंपांची वीज दरवाढ रद्द करावी, सर्व कृषीपंपांना वीज मीटर बसवावीत, शेतकऱ्यांची चुकीची वीज बिले थकबाकी दाखवून चालू असलेली बदनामी थांबबावी, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्यावतीने सोमवारी ‘महावितरण’च्या ताराबाई पार्कच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, शिवसेना आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजय घाटगे, अरुण लाड, प्रताप होगाडे, बाबासाहेब पाटील-भुयेकर, आण्णासाहेब पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.