शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

वीज दरवाढ रद्दबाबत सरकार बहिरे

By admin | Updated: May 16, 2017 02:24 IST

कृषीपंपांची वीज दरवाढ रद्द करण्याबाबत राज्य सरकार बहिरे झाले आहे. सरकारने याप्रकरणी वेळीच लक्ष घालून वीज दरवाढ रद्द न केल्यास नजीकच्या काळात सरकारच्या

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कृषीपंपांची वीज दरवाढ रद्द करण्याबाबत राज्य सरकार बहिरे झाले आहे. सरकारने याप्रकरणी वेळीच लक्ष घालून वीज दरवाढ रद्द न केल्यास नजीकच्या काळात सरकारच्या पोटात धडकी भरेल असे आंदोलन करू, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दिला. प्रसंगी सर्व शेतकरी मंत्रालयाला मानवी साखळी करून घेरावो घालतील, असेही ते म्हणाले.सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या कृषीपंपांची वीज दरवाढ रद्द करावी, सर्व कृषीपंपांना वीज मीटर बसवावीत, शेतकऱ्यांची चुकीची वीज बिले थकबाकी दाखवून चालू असलेली बदनामी थांबबावी, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्यावतीने सोमवारी ‘महावितरण’च्या ताराबाई पार्कच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, शिवसेना आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजय घाटगे, अरुण लाड, प्रताप होगाडे, बाबासाहेब पाटील-भुयेकर, आण्णासाहेब पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.