शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

घोषणांचा पाऊस अन् स्वप्ने दाखविणारे सरकार

By admin | Updated: February 13, 2016 01:47 IST

भाजपाचे सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशील नाही. त्यांना शेतकऱ्यांशी काहीही घेणे-देणे नाही. केवळ घोषणांचा पाऊस अन् स्वप्ने दाखविणारे हे सरकार असल्याची टीका विधानसभेचे

बुलडाणा : भाजपाचे सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशील नाही. त्यांना शेतकऱ्यांशी काहीही घेणे-देणे नाही. केवळ घोषणांचा पाऊस अन् स्वप्ने दाखविणारे हे सरकार असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.विखे पाटील बुलडाण्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मंत्र्यांमध्ये वर्चस्व व नेतृत्वाची स्पर्धा लागली आहे. आमच्या सरकारने टँकरसाठी तहसील स्तरावर अधिकार दिले होते. या सरकारने विभागीय स्तरावर अधिकार दिल्याने टँकर मंजुरीसाठी ग्रामस्थांना हेलपाटे मारावे लागत आहेत़ या सरकारमध्ये सेनेचे अस्तित्व जाणवत नसून, ते केवळ भाजपामागे फरफटत जात असल्याची टीकाही त्यांनी केली.सानंदांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाईकाँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यावर भाजपा सरकार राजकीय सूडबुद्बीने कारवाई करीत असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. खामगाव नगरपालिका इमारत बांधकाम प्रकरणात आर्टिटेक्ट नियुक्ती प्रकरणात अपहार झाल्याचा ठपका ठेवत माजी आ. सानंदा सध्या न्यायालयीन कोठडीत असून, प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहेत. विखे पाटील यांनी शुक्रवारी रुग्णालयात सानंदांची भेट घेऊन या प्रकरणात काँग्रेस त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही दिली.