शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

सरकार आणि भाजपाला स्पष्टीकरणाची अखेरची संधी

By admin | Updated: March 17, 2016 01:21 IST

दहीहंडी २० फूट उंचीपेक्षा अधिक असू नये, तसेच त्यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असू नये, असा स्पष्ट आदेश असूनही प्रत्यक्षात दहीहंडीच्या वेळी चारपेक्षा अधिक थर लावण्यात आले

मुंबई : दहीहंडी २० फूट उंचीपेक्षा अधिक असू नये, तसेच त्यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असू नये, असा स्पष्ट आदेश असूनही प्रत्यक्षात दहीहंडीच्या वेळी चारपेक्षा अधिक थर लावण्यात आले व अल्पवयीन मुलांचा समावेशही होता. या प्रकरणी राज्य सरकार व भाजपावर अवमान केल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उत्तर देण्यासाठी उच्च न्यायालयाने सरकार व भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांना उत्तर देण्यासाठी अखेरची संधी दिली आहे. गेल्या वर्षीच्या दहीहंडीच्या वेळी आयोजकांनी विशेषत: भाजप व शिवसेनेच्या नेत्यांच्या आयोजक मंडळांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही आणि राज्य सरकारनेही आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे स्वाती पाटील यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आणि राज्य सरकारवर उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालायत अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. (प्रतिनिधी)