शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

सरकार आणि भाजपाला स्पष्टीकरणाची अखेरची संधी

By admin | Updated: March 17, 2016 01:21 IST

दहीहंडी २० फूट उंचीपेक्षा अधिक असू नये, तसेच त्यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असू नये, असा स्पष्ट आदेश असूनही प्रत्यक्षात दहीहंडीच्या वेळी चारपेक्षा अधिक थर लावण्यात आले

मुंबई : दहीहंडी २० फूट उंचीपेक्षा अधिक असू नये, तसेच त्यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असू नये, असा स्पष्ट आदेश असूनही प्रत्यक्षात दहीहंडीच्या वेळी चारपेक्षा अधिक थर लावण्यात आले व अल्पवयीन मुलांचा समावेशही होता. या प्रकरणी राज्य सरकार व भाजपावर अवमान केल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उत्तर देण्यासाठी उच्च न्यायालयाने सरकार व भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांना उत्तर देण्यासाठी अखेरची संधी दिली आहे. गेल्या वर्षीच्या दहीहंडीच्या वेळी आयोजकांनी विशेषत: भाजप व शिवसेनेच्या नेत्यांच्या आयोजक मंडळांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही आणि राज्य सरकारनेही आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे स्वाती पाटील यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आणि राज्य सरकारवर उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालायत अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. (प्रतिनिधी)