शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निवारणासाठी शासन कटिबद्ध - राज्यपाल

By admin | Updated: March 10, 2016 03:55 IST

राज्यात येत्या वर्षांत पायाभूत सुविधांचे मोठे जाळे निर्माण करण्यासाठीच्या प्रकल्पांची कामे वेगाने केली जातील. तसेच, दुष्काळ निवारणासाठी प्रभावी उापययोजनांवर सरकार लक्ष केंद्रीत करेल

मुंबई : राज्यात येत्या वर्षांत पायाभूत सुविधांचे मोठे जाळे निर्माण करण्यासाठीच्या प्रकल्पांची कामे वेगाने केली जातील. तसेच, दुष्काळ निवारणासाठी प्रभावी उापययोजनांवर सरकार लक्ष केंद्रीत करेल, असे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी आजअर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात अभिभाषणात सांगितले. राज्यातील पाच महसूल विभागांना जोडणारा नागपूर-मुंबई अतिजलद दळणवळण द्रुतगती महामार्ग बांधण्याचे काम यंदा हाती घेण्यात येणार असून जो देशातील सर्वात लांब हरितक्षेत्र द्रुतगती महामार्ग असेल. सुमारे १५० किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित पुणे चक्र ाकार मार्गाचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येईल. ठाणे खाडीवरील पुलाचे बांधकामसुद्धा सुरु करण्यात येईल. तसेच, खोपोली पथकर नाका ते कुसगावच्या दरम्यान सुमारे ८.२ किलोमीटरचा बोगदा आणि ४किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधण्यात येईल, असे राज्यपालांनी सांगितले. ठाणे-घोडबंदर रोड, विदर्भातील २७ रेल्वे उड्डाणपूल, वाकण-पाली-खोपोली रस्त्याचे चौपदरीकरण, ठाणे ते बोरीवली भुयारी मार्ग आणि कल्याण-डोंबिवली-शिळफाटा उन्नत मार्ग बांधण्याची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाला देण्यात आली आहे, असे ते म्हणाले. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने ३ हजार ४९ कोटी रुपयांचे सहाय्य केले आहे. पीककर्जावरील तीन महिन्यांचे व्याज माफ केले आहे. पीक कर्जाची पुनर्रचना करण्यात आली. कर्जावरील व्याज माफ करून कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वर्धा-सेवाग्राम-पवनारचा विकास करणार. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याशी निगिडत पाच ठिकाणांचा केंद शासनाकडून ‘पंचतीर्थ’ म्हणून विकास केला जाणार असून त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे गावाचा आणि मुंबईतील इंदू मिलचा समावेश करण्यात आला आहे. पुणे येथील सीसीटीव्ही प्रकल्प पूर्ण तर मुंबई, ठाणे, औरंगाबाद व सोलापूर येथील सीसीटीव्ही प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर. कोराडी (जि.नागपूर) येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात १९८० मेगावॅट व चंद्रपूर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात एक हािर मेगावॅट इतक्या क्षमतेचे नवीन वीज निर्मिती संच कार्यरत होणार.