शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

गोपाळ समाजाची जात पंचायत बरखास्त

By admin | Updated: March 3, 2016 04:51 IST

सामाजिक बहिष्कारासारख्या अमानवी प्रथा रोखण्यासाठी विधीमंडळ अधिवेशनात विधेयक आणण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्यानंतर त्यास सकारात्मक प्रतिसाद देत

अहमदनगर : सामाजिक बहिष्कारासारख्या अमानवी प्रथा रोखण्यासाठी विधीमंडळ अधिवेशनात विधेयक आणण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्यानंतर त्यास सकारात्मक प्रतिसाद देत गोपाळ समाजाने जात पंचायत कायमची बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजाचे राज्य सचिव पंडित लोणारे, कार्याध्यक्ष रघुनाथ जाधव यांनी मंगळवारी औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत जात पंचायत बरखास्तीची घोषणा केली आहे. गोपाळ समाजाचे कार्यकर्ते संभाजी पवार, संजय गिऱ्हे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रवींद्र सातपुते यांनी राज्य कार्यकारिणीकडे पंचायत बरखास्तीची मागणी केली होती. त्यावर कार्यकारिणीने गंभीरपणे विचार करत मंगळवारी औरंगाबादला खुली चर्चा घेतली. त्यात जात पंचायत बरखास्त करण्यावर सर्वांचे एकमत झाले.निर्णयाबाबत समाजाचे सचिव पंडित लोणारे म्हणाले, काही प्रथा यापूर्वी बंद केल्या होत्या, तर काही प्रथा सुरूच होत्या. घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तिसऱ्याला व हळदी समारंभाला पशूहत्या करण्यास भाग पाडणे. तसे न केल्यास समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकणे. लग्नात मानापमानावरून होणारे भांडण, टिळ््याचा पहिला मान, विधवा महिलांना पुनर्विवाहास मनाई, पंचांनी न्यायनिवाडा करणे, दिलेले निर्णय बंधनकारक मानने, पंचांकडे दंड भरणे आदी प्रथा बंद करण्यात यश मिळाले आहे. (प्रतिनिधी)