शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

गोपाळ समाजाची जात पंचायत बरखास्त

By admin | Updated: March 3, 2016 04:51 IST

सामाजिक बहिष्कारासारख्या अमानवी प्रथा रोखण्यासाठी विधीमंडळ अधिवेशनात विधेयक आणण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्यानंतर त्यास सकारात्मक प्रतिसाद देत

अहमदनगर : सामाजिक बहिष्कारासारख्या अमानवी प्रथा रोखण्यासाठी विधीमंडळ अधिवेशनात विधेयक आणण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्यानंतर त्यास सकारात्मक प्रतिसाद देत गोपाळ समाजाने जात पंचायत कायमची बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजाचे राज्य सचिव पंडित लोणारे, कार्याध्यक्ष रघुनाथ जाधव यांनी मंगळवारी औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत जात पंचायत बरखास्तीची घोषणा केली आहे. गोपाळ समाजाचे कार्यकर्ते संभाजी पवार, संजय गिऱ्हे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रवींद्र सातपुते यांनी राज्य कार्यकारिणीकडे पंचायत बरखास्तीची मागणी केली होती. त्यावर कार्यकारिणीने गंभीरपणे विचार करत मंगळवारी औरंगाबादला खुली चर्चा घेतली. त्यात जात पंचायत बरखास्त करण्यावर सर्वांचे एकमत झाले.निर्णयाबाबत समाजाचे सचिव पंडित लोणारे म्हणाले, काही प्रथा यापूर्वी बंद केल्या होत्या, तर काही प्रथा सुरूच होत्या. घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तिसऱ्याला व हळदी समारंभाला पशूहत्या करण्यास भाग पाडणे. तसे न केल्यास समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकणे. लग्नात मानापमानावरून होणारे भांडण, टिळ््याचा पहिला मान, विधवा महिलांना पुनर्विवाहास मनाई, पंचांनी न्यायनिवाडा करणे, दिलेले निर्णय बंधनकारक मानने, पंचांकडे दंड भरणे आदी प्रथा बंद करण्यात यश मिळाले आहे. (प्रतिनिधी)