शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार
3
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
7
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
8
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
9
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
10
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
11
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
12
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
13
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
14
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
15
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
16
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
17
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

दुष्काळग्रस्तांना भगवानगडची मदत

By admin | Updated: September 10, 2015 02:29 IST

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी भगवानगड संस्थान सरसावले आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या भारजवाडी, बडेवाडी आणि भगवानगड तांडा या तीन गावांतील शेतकरी, मजुरांना

अहमदनगर : दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी भगवानगड संस्थान सरसावले आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या भारजवाडी, बडेवाडी आणि भगवानगड तांडा या तीन गावांतील शेतकरी, मजुरांना पाणी, अन्नधान्य आणि त्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा देण्याचा निर्धार गडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी केला आहे.बडेवाडी, भारजवाडी आणि भगवानगड तांडा या तिन्ही गावांत प्रत्येकी १५०० ते १७०० लोकसंख्या आहे. या तिन्ही गावांतील रहिवासी हे ऊसतोड मजूर आहेत. गावात पाण्यासाठी कोणताच स्रोत उपलब्ध नसल्याने डोंगर-दऱ्यात जाऊन डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागते. गावात कधीतरी पाण्याचा टँकर येतो. त्यामुळे पाण्यासाठी लोकांचे प्रचंड हाल होतात. ऊसतोडीसाठी ७५ टक्के ग्रामस्थ बाहेरगावी असते. परिणामी जनगणना करताना गावाची लोकसंख्या २५ टक्केच नोंदली गेली आहे. या आकडेवारीच्या आधारेच टँकरने पाणी पुरवठा केला जातो. टँकरद्वारे मिळणारे पाणी अपुरे असते. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकं ती करावी लागते.या गावात शेतकरी, मजुरांच्या कुटुंबीयांना पाणी, अन्नधान्य पुरविण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या शिक्षणाचा खर्चही केला जाणार आहे, अशी ही गावे दत्तक घेण्यामागील भूमिका शास्त्री यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)