शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांना भगवानगडची मदत

By admin | Updated: September 10, 2015 02:29 IST

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी भगवानगड संस्थान सरसावले आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या भारजवाडी, बडेवाडी आणि भगवानगड तांडा या तीन गावांतील शेतकरी, मजुरांना

अहमदनगर : दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी भगवानगड संस्थान सरसावले आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या भारजवाडी, बडेवाडी आणि भगवानगड तांडा या तीन गावांतील शेतकरी, मजुरांना पाणी, अन्नधान्य आणि त्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा देण्याचा निर्धार गडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी केला आहे.बडेवाडी, भारजवाडी आणि भगवानगड तांडा या तिन्ही गावांत प्रत्येकी १५०० ते १७०० लोकसंख्या आहे. या तिन्ही गावांतील रहिवासी हे ऊसतोड मजूर आहेत. गावात पाण्यासाठी कोणताच स्रोत उपलब्ध नसल्याने डोंगर-दऱ्यात जाऊन डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागते. गावात कधीतरी पाण्याचा टँकर येतो. त्यामुळे पाण्यासाठी लोकांचे प्रचंड हाल होतात. ऊसतोडीसाठी ७५ टक्के ग्रामस्थ बाहेरगावी असते. परिणामी जनगणना करताना गावाची लोकसंख्या २५ टक्केच नोंदली गेली आहे. या आकडेवारीच्या आधारेच टँकरने पाणी पुरवठा केला जातो. टँकरद्वारे मिळणारे पाणी अपुरे असते. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकं ती करावी लागते.या गावात शेतकरी, मजुरांच्या कुटुंबीयांना पाणी, अन्नधान्य पुरविण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या शिक्षणाचा खर्चही केला जाणार आहे, अशी ही गावे दत्तक घेण्यामागील भूमिका शास्त्री यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)