शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

दुष्काळग्रस्तांना भगवानगडची मदत

By admin | Updated: September 10, 2015 02:29 IST

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी भगवानगड संस्थान सरसावले आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या भारजवाडी, बडेवाडी आणि भगवानगड तांडा या तीन गावांतील शेतकरी, मजुरांना

अहमदनगर : दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी भगवानगड संस्थान सरसावले आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या भारजवाडी, बडेवाडी आणि भगवानगड तांडा या तीन गावांतील शेतकरी, मजुरांना पाणी, अन्नधान्य आणि त्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा देण्याचा निर्धार गडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी केला आहे.बडेवाडी, भारजवाडी आणि भगवानगड तांडा या तिन्ही गावांत प्रत्येकी १५०० ते १७०० लोकसंख्या आहे. या तिन्ही गावांतील रहिवासी हे ऊसतोड मजूर आहेत. गावात पाण्यासाठी कोणताच स्रोत उपलब्ध नसल्याने डोंगर-दऱ्यात जाऊन डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागते. गावात कधीतरी पाण्याचा टँकर येतो. त्यामुळे पाण्यासाठी लोकांचे प्रचंड हाल होतात. ऊसतोडीसाठी ७५ टक्के ग्रामस्थ बाहेरगावी असते. परिणामी जनगणना करताना गावाची लोकसंख्या २५ टक्केच नोंदली गेली आहे. या आकडेवारीच्या आधारेच टँकरने पाणी पुरवठा केला जातो. टँकरद्वारे मिळणारे पाणी अपुरे असते. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकं ती करावी लागते.या गावात शेतकरी, मजुरांच्या कुटुंबीयांना पाणी, अन्नधान्य पुरविण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या शिक्षणाचा खर्चही केला जाणार आहे, अशी ही गावे दत्तक घेण्यामागील भूमिका शास्त्री यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)