शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

जलमित्र अभियानात ‘ग्लोरिआ’चा पुढाकार

By admin | Updated: May 19, 2016 02:38 IST

पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी भायखळ्यातील ‘ग्लोरिआ’ हॉटेलही ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानात सामील झाले आहे.

मुंबई : पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी भायखळ्यातील ‘ग्लोरिआ’ हॉटेलही ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानात सामील झाले आहे. आधीपासून पाणीबचतीचा मार्ग अवलंबलेले ग्लोरिआ आता जलमित्रच्या टेंट कार्ड आणि स्टँडीमधून जलजागृती करत आहे.भायखळा पूर्वेकडील ग्लोरिआ हॉटेलने ग्लासातील थेंबभर पाणीही वाया न घालविण्याचा निर्धार केला आहे. बहुतेक हॉटेलमध्ये पाणी बचतीसाठी ग्राहकांना अर्धाच ग्लास पाणी देण्यात येत आहे. मात्र, ग्राहकांनी पाणी प्यायल्यानंतरही उरलेले पाणी फेकून दिले जाते. ग्लोरिआ हॉटेलच्या मालकांनी उरलेल्या प्रत्येक पाण्याचा वापर करण्याची यंत्रणा उभारली आहे.पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी हॉटेलने ग्राहकांकडून वाया घालविण्यात येणारे पाणी साठवण्यासाठी वॉश बेसिनखाली एक स्टीलची टाकी बसवलेली आहे. हॉटेलमधील खूपच तेलकट आणि अस्वच्छ असलेली भांडी घासायला अधिक पाणी खर्ची घालावे लागते. त्यामुळे टाकीत साठवलेल्या पाण्याचा पुनर्वापर हॉटेलमधील टेबल साफ करणे, झाडांना पाणी घालणे, भांडी धुणे, लादी पुसणे अशा इतर कामांसाठी केला जातो. या कल्पनेमुळे ग्राहकांच्या ग्लासमध्ये उरणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर होत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दिवसाला दीड ते दोन हजार लीटर पाण्याची बचत केली जात आहे. (प्रतिनिधी)