शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

लातूरला उजनीतून पाणी देणार

By admin | Updated: August 25, 2015 02:26 IST

लातूरची पाणी टंचाई तीव्र आहे. त्यामुळे यात्रेकरुंसाठी राखून ठेवलेले उजनी धरणातील पाणी पंढरपूरमधून रेल्वेने लातुरला नेले जाईल,अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी

खडसेंची माहिती : कारखाने महत्त्वाचे की माणसे ?

मुंबई : लातूरची पाणी टंचाई तीव्र आहे. त्यामुळे यात्रेकरुंसाठी राखून ठेवलेले उजनी धरणातील पाणी पंढरपूरमधून रेल्वेने लातुरला नेले जाईल,अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी लोकमतशी बोलताना दिली. उजनीचे पाणी सोलापूरला जाते. तेथून ते पंढरपूरला जाते. उजनी लातूर अंतर तुलनेने कमी आहे, पण रेल्वे मार्गाची सोय म्हणून पंढरपूरमार्गे हे पाणी लातूरला नेले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.उजनीचे पाणी लातुरला नेण्यास सोलापूरचे काँग्रेस नेते तीव्र विरोध करत आहेत याकडे लक्ष वेधले असता खडसे म्हणाले, मला काँग्रेस नेत्यांची कीव वाटते. एकीकडे दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळाले पाहिजे म्हणून राजकारण करायचे आणि दुसरीकडे आपल्या उसाचे पाणी कमी होऊ नये यासाठी स्वार्थी राजकारण करायचे. पाणी टंचाईच्या काळात लोक पाणपोया उघडतात. पाणी नाही म्हणू नये अशी आपली संस्कृती. पण माणसे अडचणीत आलेली असताना यांना उसाचे कारखाने जास्त महत्वाचे वाटतात, असा टोलाही खडसे यांनी लगावला. (विशेष प्रतिनिधी)