शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

लिलाव पद्धतीने जमिनी द्या, लोकलेखा समितीची शिफारस  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 03:45 IST

राज्य शासन, मुंबई महापालिका, म्हाडा, एमएमआरडीए यांनी भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींमध्ये शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने यापुढे लिलाव पद्धतीने जास्तीत जास्त रकमेच्या बोलीधारकास जमीन देण्याचे धोरण स्वीकारावे व तसा कायदा करावा, अशी शिफारस गोपालदास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील लोकलेखा समितीने केली आहे.

मुंबई : राज्य शासन, मुंबई महापालिका, म्हाडा, एमएमआरडीए यांनी भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींमध्ये शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने यापुढे लिलाव पद्धतीने जास्तीत जास्त रकमेच्या बोलीधारकास जमीन देण्याचे धोरण स्वीकारावे व तसा कायदा करावा, अशी शिफारस गोपालदास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील लोकलेखा समितीने केली आहे. शुक्रवारी याबाबतचा अहवाल विधिमंडळाच्या उभय सभागृहात सादर केला.भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंडांच्या भाडेपट्टीचे वैयक्तिक अभिलेख व मालमत्ता कार्ड यांचा ताळमेळ नसल्याने जिल्हाधिकारी यांनी याचा नियमित आढावा घ्यावा, अशी शिफारस समितीने केली आहे. शासन व प्राधिकरणाकडून भाडेपट्टीवर जमिनीचे वितरण करण्याची कार्यपद्धती वेगवेगळी असली तरी पारदर्शकतेचा अभाव ही सामायिक त्रुटी असल्याचे समितीने नमूद केले आहे. त्यामुळे निकोप स्पर्धा व पात्र व्यक्तींची निवड होत नाही. कित्येक प्रकरणात करारातील अटी मान्य नसल्याने प्रकरणे न्यायप्रविष्ट झाल्याने करार झालेले नाहीत. प्रत्येक प्रकरणात वेगवेगळे भाडेपट्टा करार करण्याऐवजी ‘आदर्श भाडेपट्टा करार’ नमूना पुढील दोन महिन्यात तयार करण्याची सूचना समितीने केली. अनेक प्रकरणांत १० ते २० वर्षांपासून भाडेपट्ट्यांचे नुतनीकरण न झाल्याने जुन्याच दराने भाडे वसुली सुरु असल्याने शासनाचे महसुलाचे नुकसान होत असल्याबद्दल समितीने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.