शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

दलितांना स्वतंत्र मतदारसंघ द्या - रिपाइं

By admin | Updated: September 25, 2016 20:36 IST

राखीव मतदार संघातून निवडलेले लोकप्रतिनिधी अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी करत असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या खरात गटाने केली

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 25 - राज्यात मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये राखीव मतदार संघातून निवडलेले लोकप्रतिनिधी अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी करत असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या खरात गटाने केली आहे. त्यामुळे अशा हिंदूत्त्ववादी आणि विषमतावादी राखीव मतदार संघाऐवजी दलितांसाठी शिक्षक मतदारसंघाप्रमाणे स्वतंत्र मतदारसंघ देण्याची मागणी रिपाइंचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.खरात म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाकीत खरे ठरत आहे. राखीव मतदार संघातून निवडून येणारे प्रतिनिधी दलित विरोधी व सवर्णांच्या पक्षाचे मंडलीक म्हणून काम करत आहेत. हे सदस्य संविधानाच्या माध्यमातून अनुसूचित जातीचे फायदे घेतात. मात्र ज्या पक्षाचे सदस्य आहेत, त्या पक्षाच्या सवर्ण व दलित विरोधी विचाराच्या मतदारांनी निवडून दिल्याने त्यांच्याच तत्त्वाप्रमाणे वागत आहेत. याच कारणास्तव भारतीय जनता पार्टी, शिवसेना व इतर पक्षाचे सदस्य संसदेत व विधीमंडळात राखीव मतदार संघातून निवडून येत आहेत. मात्र दलितांच्या प्रश्नांऐवजी ते दलित विरोधी विचारांनाच पाठिंबा देत आहेत.रिपाइंने आमदार संतोष सांबरे, अभिजीत घोलप, प्रणिती शिंदे यांनी काढलेल्या पत्रकाला कडाडून विरोध केला आहे. याशिवाय राहुले शेवाळे, कृपाल तुम्हाने, भाऊसाहेब लोखंडे व रवींद्र गायकवाड या आरक्षणाला विरोध करणाऱ्या पक्षाचे सदस्य म्हणून निषेध नोंदवला आहे. अ‍ॅट्रोसिटी कायद्याविरोधात मागणी करणाऱ्या मोर्चात या लोकप्रतिनिधींनी सामील होऊ नये, अशी रिपाइंचीभूमिका आहे. त्यासाठी संसद आणि विधीमंडळात दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी रिपाइंने केली आहे. जेणेकरून या मतदार संघात दलित मतदान करतील आणि दलितच निवडून येतील. तेव्हाच दलितांचे प्रश्न मांडले जातील आणि सोडवलेही जातील, असा विश्वास रिपाइंने व्यक्त केला आहे.