शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

३० लाख विहिरींचे पुरावे द्या - राज ठाकरे

By admin | Updated: April 21, 2016 03:22 IST

रोजगार हमी योजनेच्या कामासाठी महाराष्ट्र शासन मागील अनेक वर्षांपासून व्यवसायकर वसूल करीत आहे

नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : रोजगार हमी योजनेच्या कामासाठी महाराष्ट्र शासन मागील अनेक वर्षांपासून व्यवसायकर वसूल करीत आहे. या पैशांचा शासनाने काय विनियोग केला, याची माहिती दिली पाहिजे. राज्य शासन ३० लाख विहिरी बांधल्याचा दावा करीत आहे. या विहिरींचे पुरावे त्यांनी दिले पाहिजेत, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. लातूर येथील न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर ठाकरे यांनी तुळजापूर तालुक्यातील जळकोट व येडोळा शिवारात मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या समवेत माजी आ. बाळा नांदगावकर, मुंबई महापालिकेतील मनसेचे गटनेते नितीन देसाई, एसटी कामगार सेनेचे अविनाश अभ्यंकर यांच्यासह स्थानिक पदाधिरी उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून मी ३० लाख विहिरींचा हिशोब मागतो आहे. मात्र, शासनाने अद्यापपर्यंत एकही पुरावा दिला नसल्याचे सांगत नागरिकांकडून कर रूपाने जमा केलेल्या पैशांचा सरकारने हिशेब दिला पाहिजे. तसेच या पैशातून नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविल्या पाहिजेत, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. तुळजापूर तालुक्यात प्रवेश केल्यानंतर जळकोट येथे मनसेच्या वतीने करण्यात आलेल्या ओढा पात्राच्या रुंदीकरण, खोलीकरण व पुनरूज्जीवनाच्या कामाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील मुर्टा पाटीजवळ मोरे पुलाच्या नाल्याची बांध-बंदिस्ती व येडोळा गावाजवळील बोरी नदीपात्राच्या रूंदीकरण व खोलीकरणाच्या कामाची पाहणी केली.