शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनासाठी १ लाख कोटी द्या

By admin | Updated: April 24, 2016 02:59 IST

केंद्र सरकारने अंदाजपत्रकात परिवहन, रेल्वेसाठी ३ लाख २० हजार कोटी, उर्जा विभागासाठी २ लाख ५० हजार कोटींची तरतुद केली़ त्यामानाने सिंचनासाठी केवळ ५ हजार ७०० कोटींची तरतुद आहे़

पुणे : केंद्र सरकारने अंदाजपत्रकात परिवहन, रेल्वेसाठी ३ लाख २० हजार कोटी, उर्जा विभागासाठी २ लाख ५० हजार कोटींची तरतुद केली़ त्यामानाने सिंचनासाठी केवळ ५ हजार ७०० कोटींची तरतुद आहे़ सिंचनासाठी केंद्राने १ लाख कोटी रुपये तर राज्याने ५० हजार कोटींची तरतुद करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली़ वसंत व्याख्यानमालेत ‘महाराष्ट्रापुढील दुष्काळाचे आणि पाणीटंचाई आव्हान - कठोर निर्णयाची गरज’ याविषयावर ते बोलत होते़ तेलंगणासारखे छोटे राज्य सिंचनावर २४ हजार कोटी रुपयांची तरतुद करत असेल, तर महाराष्ट्रालाही ५० हजार कोटी रुपयांची तरतुद करणे शक्य असल्याचे चव्हाण म्हणाले. एलबीटीला लोकांचा विरोध नव्हता तर, व्यापाऱ्यांचा होता़ युती शासनाने एलबीटी रद्द करुन ७ हजार कोटींचा महसुल कमी केला़ दोन वर्षात हे १४ हजार कोटी रुपये सिंचनाला देता आले असते, असे त्यांनी स्पष्ट केले.राज्याची बदनामी झालीरेल्वेने पाणी दिल्याने राज्याची बदनामी झाल्याचे सांगून चव्हाण म्हणाले, २०१२ - १३ मध्ये दुष्काळात आम्ही पावसाळा संपताच कोठे पाण्याची कमरता आहे, हे पाहून उस्मानाबादची स्थिती लक्षात आल्यावर ४ महिन्यात ११५ किमीची पाईपलाईन टाकून टंचाईपूर्वी उजनीतून पाणीपुरवठा सुरु केला़ आज दोन वर्षे झाले़ तेथे नळाने पाणी येत आहे़ राज्य शासनाने पावसाळा संपताच नियोजन केले नाही़ रेल्वेने पाणीपुरवठा हा शेवटचा पर्याय आहे़