शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मुलींच्या पहिल्या शाळेचे रुपडे पालटले !

By admin | Updated: May 3, 2015 01:02 IST

माहेरघर असलेल्या पुण्यातील मुलींच्या पहिल्या शाळेची अर्थात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या ज्ञानयज्ञ स्थळाची झालेली दुरवस्था पाहून

हरिओम बघेल, आर्णी (यवतमाळ)माहेरघर असलेल्या पुण्यातील मुलींच्या पहिल्या शाळेची अर्थात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या ज्ञानयज्ञ स्थळाची झालेली दुरवस्था पाहून ग्रामीण भागातील एका शिक्षकाचे मन सुन्न झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने मित्रांना आवाहन केले. बघता बघता अनेक मित्र गोळा झाले आणि शाळेची साफसफाई करून त्यांनी आपले सामाजिक उत्तरदायित्व सिद्ध केले. हा शिक्षक आहे यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील करंजखेड (नवीन) येथील अमित ईश्वर वानखडे.शिक्षक प्रशिक्षणासंदर्भात पुणे येथे एप्रिलमध्ये बैठक होती़ अमित वानखडे या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गेले होते़ पुणे येथे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेला उत्सुकता म्हणून त्यांनी भेट दिली. तेथील प्रकार पाहून मात्र ते अस्वस्थ झाले. सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षण देता यावे म्हणून भिडेवाड्यात १९४८ मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली. मात्र सध्या या शाळेच्या इमारतीची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या वाड्याच्या खाली दुकान आणि वर दोन खोल्या आहेत. येथेच ही शाळा होती. शाळेची दारे आणि खिडक्या सडून गेल्या आहेत. खोल्यांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले होते. कौलारू छत असून पाणी गळू नये म्हणून प्लास्टिक लावले आहे. हा प्रकार पाहून अमितने मित्रांना माहिती दिली, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून या शाळेची साफसफाई करण्याचे आवाहन केले. पुणे, सोलापूर आणि यवतमाळ, आर्णीवरून नोकरीनिमित्त असलेली मंडळी एकत्र आली. या पवित्र जागेची स्वच्छता केली. राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषणा झाल्यानंतर या ऐतिहासिक वास्तूची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. शासनच नव्हे, तर पुण्यातील कोणाचेही याकडे लक्ष नव्हते. मात्र अमित वानखडेसोबत अविनाश चौधरी, विजय वढेराव, हर्षवर्धन मकदूम, प्रदीप तांबे, धनंजय सातपुते, संतोष आगलावे, राहुल चैत्रव, अमोल नवले, योगेश जाधव यांनी आपले सामाजिक उत्तरदायित्व सिद्ध केले.