शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

मुलींनी मारली बाजी; ८७.५६ टक्के निकाल

By admin | Updated: May 26, 2015 01:23 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यंदा बारावीचा निकाल ८२ टक्के लागला आहे.

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यंदा बारावीचा निकाल ८२ टक्के लागला आहे. निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ८७़५६ टक्के तर मुलांचा निकाल ७७़७७ टक्के लागला आहे. त्यात शिरूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील चिन्मय कुमार साहू याने ९५़४० टक्के गुण मिळवून अपंग विद्यार्थ्यांमध्ये देशात दहावा क्रमांक पटकावला आहे. सीबीएसई बोर्डातर्फे २ मार्च ते २० एप्रिल या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. देशातील तब्बल १० लाख ४० हजार ३६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मागील वर्षी बारावीचा निकाल ८२़७० टक्के लागला होता. सदर्न कमांडमधील आर्मी पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागला असून, शाळेतील २७३ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. या शाळेतून कॉमर्स शाखेतून परीक्षा दिलेल्या धु्रुव राव याने ९४़५ टक्के, विज्ञान शाखेतून परीक्षा दिलेल्या तनया गुप्ता आणि तवनील दुग्गल यांनी ९६़२ टक्के गुण मिळविले आहेत. तर नांकी राणा या विद्यार्थ्याने ९७़२ टक्के गुण मिळवले आहेत. औंध येथील डीएव्ही पब्लिक स्कूलचा निकाल १00 टक्के लागला असून, शाळेतील १८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. संकल्प गौर याने ९७.६ टक्के गुण मिळविले असून, गौर हा जीईई मेन्स परीक्षेत राज्यात पहिला आला आहे. तर अभिनया नागप्पम हिने कॉमर्स शाखेतून ९४.६ टक्के गुण मिळविले आहेत.खडकी येथील आर्मी पब्लिक स्कूलचा निकाल १00 टक्के लागला असून, शाळेतील १७२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यात ४३ विद्यार्थ्यांना ९0 टक्के गुण मिळाले असून विशाखा घाडगे हिने ९५.८ टक्के गुण मिळवून अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर सना खान हिने वाणिज्य शाखेत ९४.२ टक्के गुण मिळविले आहेत.सीटी इंटरनॅशनल स्कूलचा निकालही चांगला लागला असून ध्रुव सहा आणि कृतिका कुलकोड यांनी ९६.८ टक्के गुण मिळविले आहे.शुभांशु कतीयारने गणित विषयात १00 पैकी १00 गुण मिळविले आहेत.शाळेतील ५0 हून अधिक विद्यार्थ्यांनी ९0 टक्के गुण मिळविले आहेत. वाकड येथील बिशप स्कूलचा निकाल १00 टक्के लागला असून, ३८ विद्यार्थ्यांमधून अभिषेक कुमार याने ९७.८ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक पटकावला आहे. लोहगाव येथील केंद्रीय विद्यालयातील ८३ विद्यार्थ्यांपैकी ८0 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर देहू रोड येथील केंद्रीय विद्यालयातील ९६ विद्यार्थ्यांपैकी ८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (प्रतिनिधी)