शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

परळी औष्णिक केंद्रात आॅईलद्वारे वीज निर्मिती

By admin | Updated: March 5, 2016 04:07 IST

तालुक्यातील दाऊतपुर शिवारात महाराष्ट्र राज्य विजनिर्मिती कंपनीने दोन हजार कोटी रुपये खर्चून उभारलेल्या २५० मेगा वॅट क्षमतेच्या संच क्रमांक ८ मधून शुक्रवारी आॅईलद्वारे वीज निर्मिती करण्यात आली.

परळी (बीड) : तालुक्यातील दाऊतपुर शिवारात महाराष्ट्र राज्य विजनिर्मिती कंपनीने दोन हजार कोटी रुपये खर्चून उभारलेल्या २५० मेगा वॅट क्षमतेच्या संच क्रमांक ८ मधून शुक्रवारी आॅईलद्वारे वीज निर्मिती करण्यात आली. पाण्याअभावी संथ झालेल्या विद्युतनिर्मिती केंद्राच्या कामाला यामुळे नवीन गती मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनीचे (प्रकल्प) कार्यकारी संचालक अनिल नंदनवार, एस.डी. देवतारे, परळीचे मुख्य अभियंता खटारे, उपमुख्य अभियंता डी.आर. मुंडे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या नविन संचातून पहिल्यांदाच १५ मे.वॅ. एवढी विजनिर्मिती झाली. संच क्र. ८ हा वीज निर्मितीसाठी सज्ज झाला आहे. पाण्याचा प्रश्न असल्याने हा संच चालू करुन बंद करुन ठेवला आहे. १५ दिवसानंतर २५० मे.वॅ. ऐवढ्या पूर्ण क्षमतेने हा संच तीन दिवस चालविण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.पाण्याअभावी गेल्या पाच महिन्यापासून परळी औष्णिक विद्युत केंद्रातील पाच संच बंद ठेवण्यात आले आहेत. संच क्र. ३, ४, ५ व ६,७ हे पाच संच परळी औष्णिक केंद्रात आहेत. जुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्रात २१० मे.वॅ. क्षमतेचे तीन संच तर नविन परळी औष्णिक विद्युत केंद्रात २ संच आहेत. या पाच संचाची स्थापीत क्षमता ११३० मे.वॅ. एवढी आहे. त्यात आता नविन संच क्र. ८ ची २५० मे.वॅ. ने भर पडणार आहे. (प्रतिनिधी)