शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

मुंबईबाहेरच्या लोकांमुळे घाण विश्वासराव यांचे वक्तव्य

By admin | Updated: December 25, 2014 02:53 IST

बाहेरून येणाऱ्या लोकांमुळेच मुंबईत घाण होत असल्याची मुक्ताफळे सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी स्थायी समितीच्या बैठकीत

मुंबई : बाहेरून येणाऱ्या लोकांमुळेच मुंबईत घाण होत असल्याची मुक्ताफळे सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी स्थायी समितीच्या बैठकीत आज उधळली़ यावर विरोधी पक्षांना कडाडून विरोध केल्यानंतरही विश्वासराव यांनी आपले भाषण सुरूच ठेवले़ओला व सुका कचरा वेगळा करण्याची मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वच हौसिंग सोसायट्यांना स्वतंत्र कचऱ्याचे डबे द्यावे, अशी मागणी भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केली होती़ मात्र यावर प्रशासनाने दिलेले स्पष्टीकरण अमान्य करीत सर्वपक्षीय सदस्यांनी जोरदार हल्लबोल केला़ परंतु सभागृह नेत्या यांनी बाहेरून मुंबईत आलेले लोक घाण करीत आहेत़ पूर्वी एक मजली असलेल्या झोपड्या आता तीन मजली झाल्या आहेत़ त्यामुळेच मुंबईत अस्वच्छता वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला़ या विधानाचा समाजवादीचे गटनेते रईस शेख आणि काँग्रेसचे प्रवीण छेडा यांनी तीव्र निषेध केला़ (प्रतिनिधी)