शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

इथेनॉल हेच साखर कारखान्यांचे भविष्य

By admin | Updated: March 27, 2016 01:13 IST

सध्या साखर कारखानदारी तोट्यात असली तरी इथेनॉलला चांगला भाव आहे़ त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीवर भर देऊन तोटा कमी करावा़

सोलापूर : सध्या साखर कारखानदारी तोट्यात असली तरी इथेनॉलला चांगला भाव आहे़ त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीवर भर देऊन तोटा कमी करावा़ पेट्रोलमध्ये सध्या ५ टक्के इथेनॉल मिसळले जाते़ केवळ इथेनॉलवरही वाहने चालू शकतात. त्यामुळे कारखान्यांकडून तयार झालेले इथेनॉल केंद्र सरकार प्रति लिटर ४९ रुपये दराने विकत घेण्यास तयार आहे़ त्यामुळे इथेनॉल हेच भविष्य आहे, असा सल्ला केंद्रीय वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिला़भारतीय राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने सोलापूर शहरातील दोन उड्डाणपुलासह २७ हजार कोटींच्या रस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले़ त्यावेळी ते बोलत होते़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी होते़ या कार्यक्रमास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार श्ािंदे, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा़ रावसाहेब दानवे, यांच्यासह जिल्ह्यातील आमदार,अधिकारी उपस्थित होते़