शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

इथेनॉल हेच साखर कारखान्यांचे भविष्य

By admin | Updated: March 27, 2016 01:13 IST

सध्या साखर कारखानदारी तोट्यात असली तरी इथेनॉलला चांगला भाव आहे़ त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीवर भर देऊन तोटा कमी करावा़

सोलापूर : सध्या साखर कारखानदारी तोट्यात असली तरी इथेनॉलला चांगला भाव आहे़ त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीवर भर देऊन तोटा कमी करावा़ पेट्रोलमध्ये सध्या ५ टक्के इथेनॉल मिसळले जाते़ केवळ इथेनॉलवरही वाहने चालू शकतात. त्यामुळे कारखान्यांकडून तयार झालेले इथेनॉल केंद्र सरकार प्रति लिटर ४९ रुपये दराने विकत घेण्यास तयार आहे़ त्यामुळे इथेनॉल हेच भविष्य आहे, असा सल्ला केंद्रीय वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिला़भारतीय राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने सोलापूर शहरातील दोन उड्डाणपुलासह २७ हजार कोटींच्या रस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले़ त्यावेळी ते बोलत होते़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी होते़ या कार्यक्रमास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार श्ािंदे, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा़ रावसाहेब दानवे, यांच्यासह जिल्ह्यातील आमदार,अधिकारी उपस्थित होते़