शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

इथेनॉल हेच साखर कारखान्यांचे भविष्य

By admin | Updated: March 27, 2016 01:13 IST

सध्या साखर कारखानदारी तोट्यात असली तरी इथेनॉलला चांगला भाव आहे़ त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीवर भर देऊन तोटा कमी करावा़

सोलापूर : सध्या साखर कारखानदारी तोट्यात असली तरी इथेनॉलला चांगला भाव आहे़ त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीवर भर देऊन तोटा कमी करावा़ पेट्रोलमध्ये सध्या ५ टक्के इथेनॉल मिसळले जाते़ केवळ इथेनॉलवरही वाहने चालू शकतात. त्यामुळे कारखान्यांकडून तयार झालेले इथेनॉल केंद्र सरकार प्रति लिटर ४९ रुपये दराने विकत घेण्यास तयार आहे़ त्यामुळे इथेनॉल हेच भविष्य आहे, असा सल्ला केंद्रीय वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिला़भारतीय राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने सोलापूर शहरातील दोन उड्डाणपुलासह २७ हजार कोटींच्या रस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले़ त्यावेळी ते बोलत होते़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी होते़ या कार्यक्रमास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार श्ािंदे, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा़ रावसाहेब दानवे, यांच्यासह जिल्ह्यातील आमदार,अधिकारी उपस्थित होते़