शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

अनुदानावर फळ पिकवणारे तंत्रज्ञान

By admin | Updated: December 19, 2015 03:23 IST

रासायनिक पदार्थांचा वापर न करता फळ पिकवणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करणार असल्याची माहिती कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधान

नागपूर : रासायनिक पदार्थांचा वापर न करता फळ पिकवणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करणार असल्याची माहिती कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात दिली.आंबा, केळी, पपई यासह इतर फळे पिकवण्यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर केल्यास ते आरोग्यासाठी घातक असतात. परंतु नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रासायनिक पदार्थांचा वापर न करता फळे पिकवता येतील. द्राक्ष, आंबा, संत्रा व केळी अशा फळांसाठी संशोधन केद्र उभारण्यात येणार आहे. याचा फळ बागायतदारांना उपयोग होईल. राज्यात १४ लाख शेतकऱ्यांना ग्रीन कार्ड देण्यात आले. या वर्षात ही संख्या ४० लाखांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.चांगल्या दर्जाच्या उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. जैविक खतात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. बियाणे, कीटकनाशके विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ९६ विक्रे त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ३०९ विक्रे त्यांचे परवाने निलंबित तर ४३ जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.१६३ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)बीटी बियाण्याच्या किमती कमी करणारबीटी बियाण्याची वाढती मागणी विचारात घेता हे बियाणे उपलब्ध होण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहे. या बियाण्याच्या किमती किलोमागे ५०० रुपयांनी कमी क रण्यात येतील. बियाणे व रासायनिक खतांच्या देशभरात सारख्याच किमती असाव्या यासाठी केंद्र सरकार दर निश्चित करणार असल्याची माहिती खडसे यांनी दिली.