शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

अनुदानावर फळ पिकवणारे तंत्रज्ञान

By admin | Updated: December 19, 2015 03:23 IST

रासायनिक पदार्थांचा वापर न करता फळ पिकवणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करणार असल्याची माहिती कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधान

नागपूर : रासायनिक पदार्थांचा वापर न करता फळ पिकवणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करणार असल्याची माहिती कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात दिली.आंबा, केळी, पपई यासह इतर फळे पिकवण्यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर केल्यास ते आरोग्यासाठी घातक असतात. परंतु नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रासायनिक पदार्थांचा वापर न करता फळे पिकवता येतील. द्राक्ष, आंबा, संत्रा व केळी अशा फळांसाठी संशोधन केद्र उभारण्यात येणार आहे. याचा फळ बागायतदारांना उपयोग होईल. राज्यात १४ लाख शेतकऱ्यांना ग्रीन कार्ड देण्यात आले. या वर्षात ही संख्या ४० लाखांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.चांगल्या दर्जाच्या उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. जैविक खतात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. बियाणे, कीटकनाशके विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ९६ विक्रे त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ३०९ विक्रे त्यांचे परवाने निलंबित तर ४३ जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.१६३ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)बीटी बियाण्याच्या किमती कमी करणारबीटी बियाण्याची वाढती मागणी विचारात घेता हे बियाणे उपलब्ध होण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहे. या बियाण्याच्या किमती किलोमागे ५०० रुपयांनी कमी क रण्यात येतील. बियाणे व रासायनिक खतांच्या देशभरात सारख्याच किमती असाव्या यासाठी केंद्र सरकार दर निश्चित करणार असल्याची माहिती खडसे यांनी दिली.