शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
3
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
4
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
5
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
6
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
7
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
8
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
9
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
10
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
11
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
12
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
13
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
14
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

पानसरे मारेक-यांच्या अटकेसाठी मोर्चा

By admin | Updated: March 9, 2015 01:40 IST

कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची हत्या होऊन १५ दिवस उलटले तरी पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याच्या निषेधार्थ रविवारी घरकामगार व शेतमजूर महिलांनी मोर्चा काढला.

कोल्हापूर : कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची हत्या होऊन १५ दिवस उलटले तरी पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याच्या निषेधार्थ रविवारी घरकामगार व शेतमजूर महिलांनी मोर्चा काढला.आयटक संलग्न कामगारांनी काढलेल्या मोर्चाचे स्थानिक नेते दिलीप पवार यांनी नेतृत्व केले. विवेकनिष्ठ विचारांना उत्तर देता येत नसल्याने माणसे मारण्याचे काम काही मंडळींनी सुरू केले आहे. दाभोलकर यांच्या हत्येनंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्यांचे आता कोणी हात धरले आहेत? पानसरेंच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा; अन्यथा खुर्ची सोडा, अशी मागणी पवार यांनी केली. पानसरेंच्या मारेकऱ्यांना पकडण्याचे केवळ नाटक करू नका, अटक करा; अन्यथा जनता रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशाराही कामगारांनी दिला.