शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

शुक्रवारपासून उजनीत पाणी सोडणार

By admin | Updated: January 13, 2016 01:25 IST

महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील भिमा आसखेड आणि चासकमान धरणातून १५ जानेवारीपासून उजनी धरणात तीन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.

पुणे : महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील भिमा आसखेड आणि चासकमान धरणातून १५ जानेवारीपासून उजनी धरणात तीन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता चोख पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार असून, नदीजवळच्या शेती पंपाचा विद्युत पुरवठा किमात सात दिवस खंडीत करण्यात येणार आहे. नदीच्या पात्रातील सर्व केटीवेअर बंधारे भरुन पाणी पुढे सोडले जाणार असल्याने उजनीत किती पाणी पोहोचणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड, चासकमान,आंध्रा व मुळशी धरणांतील दहा टीएमसी पाणी सोलापूरच्या उजनी धरणात सोडण्याचा आदेश आॅक्टोबरमध्ये जलसंपत्ती प्राधिकरणाने दिला होता. त्यावरून मोठे रणकंदन सुरू झाले होते. काहींनी निणर्यावरोधात प्राधिकरण व मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्या होत्या. जलसंपत्ती प्राधिकरणाने मागील आठवड्यात भामा आसखेड धरणातून सुमारे दोन टीएमसी व चासकमान धरणातून सुमारे एक टीएमसी पाणी असे एकूण सुमारे तीन टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिलेजिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाणी सोडण्याबाबतचे नियोजन झाले असून येत्या १५ जानेवारी पासून २२ जानेवारी या कालावधीत दोन्ही धरणांमधून उजनीत पाणी सोडण्यात येणार आहे.