शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
4
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
5
नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या
6
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
7
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
8
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
9
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
10
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
11
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
12
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
13
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
14
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
15
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
16
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
17
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
18
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
19
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
20
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया

निबंधातून स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली

By admin | Updated: August 27, 2016 01:56 IST

मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे ९ ते २३ आॅगस्ट या कालावधीत महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले

मुंबई : भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा ७0 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे ९ ते २३ आॅगस्ट या कालावधीत महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. याचाच भाग म्हणून विरारच्या विवा महाविद्यालयाच्या महिला सक्षमीकरण कक्षातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘विस्मृतीत गेलेले स्वातंत्र्यसैनिक’ या विषयावर आयोजित निबंधस्पर्धेत महाविद्यालयातील एकंदर १२६ विद्यार्थी सहभागी झाले होते.२३ आॅगस्ट रोजी महाविद्यालयाच्या वाचनालयात सकाळी ही स्पर्धा सुरू झाली. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेत्यांबरोबरच ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचाही मोठा सहभाग होता. मात्र काळाच्या ओघात त्यांचे हे योगदान विस्मृतीत गेले. आजच्या विद्यार्थी वर्गाला याचे ज्ञान व्हावे याच उद्देशाने या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांबाबतही विद्यार्थ्यांनी माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण निबंध या स्पर्धेत लिहिल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)