शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

निबंधातून स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली

By admin | Updated: August 27, 2016 01:56 IST

मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे ९ ते २३ आॅगस्ट या कालावधीत महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले

मुंबई : भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा ७0 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे ९ ते २३ आॅगस्ट या कालावधीत महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. याचाच भाग म्हणून विरारच्या विवा महाविद्यालयाच्या महिला सक्षमीकरण कक्षातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘विस्मृतीत गेलेले स्वातंत्र्यसैनिक’ या विषयावर आयोजित निबंधस्पर्धेत महाविद्यालयातील एकंदर १२६ विद्यार्थी सहभागी झाले होते.२३ आॅगस्ट रोजी महाविद्यालयाच्या वाचनालयात सकाळी ही स्पर्धा सुरू झाली. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेत्यांबरोबरच ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचाही मोठा सहभाग होता. मात्र काळाच्या ओघात त्यांचे हे योगदान विस्मृतीत गेले. आजच्या विद्यार्थी वर्गाला याचे ज्ञान व्हावे याच उद्देशाने या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांबाबतही विद्यार्थ्यांनी माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण निबंध या स्पर्धेत लिहिल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)