शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

महामार्ग रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: August 3, 2016 05:18 IST

आळेफाटा येथील बायपासच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिक उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर, मंचर, कळंब, नारायणगाव आणि आळेफाटा येथील बायपासच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिक उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न निकाली निघाला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे-नाशिक अंतर केवळ तीन तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे.पुणे-नाशिक महामार्गाच्या चार पदरीकरणाचा विषय विविध कारणांमुळे रेंगाळत आहे. पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर ते आळेफाटा असा ५५ किलोमिटरचा रस्ता चार पदरी करण्यात येणार आहे. यासाठी २५३ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. भविष्यात वाढणारी वाहतूक विचारात घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर, मंचर, कळंब, नारायणगाव आणि आळेफाटा येथे बायपास प्रस्तावित केले आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील एक हजार पेक्षा अधिक शेतकरी बांधित होत आहेत. जमिनीला आलेले प्रचंड भाव व मोठ्या प्रमाणात सुपिक जमिनी संपादनात जात असल्याने शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला. यासाठी या पाच गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बायपासच्या विरोधात याचिक दाखल केली. शेतकऱ्यांचे म्हणने ऐकूण घेण्यासाठी न्यायालयाने बायपास करण्यासाठी स्थगिती दिली होती. शेतकऱ्यांनी याचिका दाखल करताना बायपासची गरज नसताना बायपास करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात सुपिक व बागायत जमिन संपादित होत असून, अनेक शेतकरी भूमिहीन होत आहेत. काही धनदांडग्या लोकांच्या जमिनी वाचविण्यासाठी बायपास प्रस्तावित केल्याचा आरोप केला होता. (प्रतिनिधी)>अपिलसाठी स्थगिती...शेतकरी आणि भूसंपादन अधिकारी, एनएचएआय याची बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने याचिक फेटाळली. अपिल करण्यासाठी स्थगिती देता येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.शेतकऱ्यांचे म्हणने ऐकूण घेण्यासाठी बायपासला स्थगिती