शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

विधि महाविद्यालयांतील प्रवेशाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: April 21, 2017 02:56 IST

विधि महाविद्यालयातील प्रवेशाला प्रतिबंध घालण्याचा अधिकार बार काऊन्सिल आॅफ इंडियाची (बीसीआय) नसल्याची

मुंबई : विधि महाविद्यालयातील प्रवेशाला प्रतिबंध घालण्याचा अधिकार बार काऊन्सिल आॅफ इंडियाची (बीसीआय) नसल्याची माहिती राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयाला दिली. त्यामुळे राज्यातील ६४ विधि महाविद्यालयांचा विद्यार्थी प्रवेशित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यातील विधि महाविद्यालयांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया २०१७-१८मध्ये सहभागी व्हायचे असल्यास बार कौन्सिल आॅफ इंडियाची (बीसीआय) मान्यता घेणे बंधनकारक आहे, असे परिपत्रक राज्य सरकारने २२ फेब्रुवारी रोजी काढले होते. परंतु, मुळातच विधि महाविद्यालयांना प्रतिबंध घालण्याचा अधिकार बीसीआयला नसल्याने हे परिपत्रक रद्द केल्याची माहिती राज्य सरकारने दिली.विधि महाविद्यालयांनी आवश्यक त्या बाबींची पूर्तता न केल्यास त्यांना प्रतिबंध करण्याचा अधिकार बीसीआय आहे का? अशी विचारणा गेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारकडे केला होता. त्याला उत्तर देताना गुरुवारी राज्य सरकारने हा अधिकार बीसीआयला नसल्याचे स्पष्ट केले.राज्यातील ६४ विधि महाविद्यालयांना प्रतिबंध करण्याच्या बीसीआयच्या निर्णयाला एलएलबीच्या सात विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. बीसीआयने मनमानीपणे पहिल्या वर्षाचा प्रवेश बंद केला आहे. बीसीआयचा हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)