शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

मिनरल वॉटरच्या नावाखाली फसवणूक

By admin | Updated: July 27, 2016 02:32 IST

मिनरल वॉटरच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री करून लाखो रुपयांची कमाई केली जात असून सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची तीव्र भावना दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी

मुंबई : मिनरल वॉटरच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री करून लाखो रुपयांची कमाई केली जात असून सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची तीव्र भावना दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी व्यक्त केल्यानंतर आता बाटलीबंद पाण्यासाठी येत्या सहा महिन्यांत नियमावली तयार करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मिनरल वॉटरच्या नावाखाली सुरू असलेल्या लुटीवर सपकाळ यांनी तांत्रिक माहितीसह प्रकाश टाकला. या संदर्भात विधी व न्याय विभागाचे मत मागविण्यात आले आहेत. बंद बाटल्यांमधून पाणीविक्र ी करु न नागरिकांच्या आरोग्याशी सुरु असलेल्या खेळाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. (विशेष प्रतिनिधी)केंद्र सरकारलाही पाठविले पत्र - गिरीश बापटलग्न समारंभ, घरगुती कार्यक्र मांमध्ये जारमधून पाणी दिले जाते. त्यामुळे लोकांची सोय होत असली, तरी हे पाणी शुद्ध असलेच पाहिजे. परंतु यासंदर्भात कायदाच नसल्याने कायदेशीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे केंद्र सरकारलादेखील पत्र लिहिले आहे, असे बापट यांनी स्पष्ट केले. या वेळी झालेल्या चर्चेत डॉ. सुनील देशमुख, राजेश टोपे, वीरेंद्र जगताप आदींनी भाग घेतला.