शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

चार शिक्षक आमदारांना पगारवाढही नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2016 03:46 IST

राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याने, त्याचा निषेध म्हणून चार शिक्षक आमदारांनी वेतनवाढच नव्हे, तर वेतनही न घेण्याची घोषणा सोमवारी येथे केली.

पुणे : राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याने, त्याचा निषेध म्हणून चार शिक्षक आमदारांनी वेतनवाढच नव्हे, तर वेतनही न घेण्याची घोषणा सोमवारी येथे केली. याशिवाय रामनाथ मोते आणि कपिल पाटील यांनी पगारवाढ नाकारत असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षण आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शिक्षक आमदार विक्रम काळे, दत्तात्रय सावंत, डॉ. सुधीर तांबे आणि श्रीकांत देशपांडे सहभागी झाले होते. शिक्षण आयुक्तालयासमोर झालेल्या सभेमध्ये काळे यांनी वेतन न घेण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, ‘शिक्षकेतर आकृतीबंधाबाबत नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालाकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे, तसेच इतर मागण्या आश्वासन देऊनही मान्य केल्या जात नाहीत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत होऊ लागला आहे. त्यामुळे आम्ही चार शिक्षक आमदारांनी वेतनवाढच नव्हे, तर वेतनही न घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण हक्क कायदा लागू झालेला असला, तरी त्यातील तरतुदींकडे कानाडोळा केला जात आहे, असे डॉ. तांबे यांनी सांगितले. कारभार स्वीकारल्यानंतर शासनाकडे पैसे नाहीत, असे मंत्री म्हणत आहेत, पण एकदा जबाबदारी स्वीकारली आहे, तर शिक्षणातील प्रश्न वाढू देऊ नका, असे देशपांडे व सावंत म्हणाले. दरम्यान, आमदारांच्या वेतनवाढीविरोधात हायकोर्टात याचिका करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)