शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

मराठवाड्यात चार; तर विदर्भात दोन आत्महत्या

By admin | Updated: April 5, 2016 02:20 IST

सततची नापिकी आणि कर्जामुळे जालना तीन, औरंगाबाद जिल्ह्यातील एक आणि बुलढाणा जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यााचे सोमवारी समोर आले.

औरंगाबाद /जालना/बुलडाणा : सततची नापिकी आणि कर्जामुळे जालना तीन, औरंगाबाद जिल्ह्यातील एक आणि बुलढाणा जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यााचे सोमवारी समोर आले. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बाभूळगाव येथील समाधान (पप्पू) राऊत (२६) याने रविवारी सायंकाळी शेतातील विहिरीतील लोखंडी गर्डरला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर याच तालुक्यातील वरूड बु. येथील सुरेश किसन गिरी (४५) यांनी सोमवारी शेतातील घरात गळफास घेऊन जीवन संपविले. तिसरी घटना जालना शहरात सोमवारी दुपारी रेल्वे उड्डाणपुलाखाली घडली. अंबड तालुक्यातील बनटाकळी येथील रहिवासी बबन भानुदास भडांगे यांनी या पुलाखाली विषारी द्रव सेवन केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भडांगे यांच्यावर ५० हजार रूपयांचे ग्रामीण बँकेचे कर्ज होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.औरंगाबाद तालुक्यातील शेवगा येथील अजिनाथ कोरडे (२६) या शेतकऱ्याने गुरुवारी दुपारी शेतात विष घेतले होते. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज त्याचा मृत्यू झाला. कोरडे यांना पंधरा दिवसांपूर्वीच मुलगा झाला होता. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. माटरगाव येथील बंडू किसन मालठाणे (४५) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मोमिनाबाद येथील सुधाकर राजाराम कळमकार (३५) यांनी रविवारी सायंकाळी शेतातच विष घेतले होते.